ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून ठाकरे बंधू एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणात अनेक चर्चा सुरु असतांना आता मनसे प्रमुख राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटीला वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती समोर…

मंत्री तटकरेंची माहिती : लाडक्या बहिण  योजनेतील ‘त्या’ खात्यांची चौकशी सुरु !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या 12 हजारांहून अधिक पुरुषांच्या खात्यांची चौकशी सुरू आहे. चौकशीनंतर यामध्ये नेमका काय प्रकार आहे, काय चुकीचे घडले ते समोर येईल, अशी माहिती महिला आणि बालविकास…

अजित पवार हे खूप मोठे तज्ञ आहेत. त्यांना जास्त कळते ; संजय राऊत आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था मुंबई आणि राज्यातील सर्वच भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबई, पुणे,…

वराह जयंती राज्यभरात साजरी करण्यात यावी : मंत्री राणेंची मागणी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून एक महत्त्वाची मागणी केली आहे. येत्या 25 ऑगस्ट रोजी येणारी वराह…

बीड हादरले : न्यायालयातचा सरकारी वकिलाने घेतला टोकाचा निर्णय !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्हा गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारीच्या घटनेने नेहमीच चर्चेत येत असणा आता एका धक्कादायक घटनेने बीड जिल्हा हादरला आहे. वडवणी (बीड) येथील स्थानिक न्यायालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. न्यायालयात…

शेतातील झटका तारेने घेतला एकाच परिवारातील पाच जणांचा जीव !

जळगाव : वृत्तसंस्था राज्यातील जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील वरखेडी येथे रस्त्याला लागून असलेल्या शेता मध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला.याचा मृत्यू विजेच्या शॉक लागून…

..तर 10 हजार कोटी रुपये दिल्लीला पाठवले ; संजय राऊतांचा गंभीर दावा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील 50 हजार कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याचा खळबळजनक आरोप केला आहे. या…

ठाकरे बंधूंच्या पॅनलला मोठा धक्का : शशांक राव पॅनलने मारली बाजी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील दोन दिवसापासून महायुती व ठाकरे बंधूमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला मोठा धक्का बसला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या…

मोदी सरकारचे तीन महत्वपूर्ण विधेयक : पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पदाचा राजीनामा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राजकारणातील गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संसदेत अशी तीन महत्त्वपूर्ण विधेयके मांडणार आहेत, ज्यामुळे पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि…

गांधी माफी मागतील अशी अपेक्षाच नाही ; मुख्यमंत्री फडणवीस !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील मतदार संख्येतील फरकाबाबत मोठा वाद निर्माण झाल्यानंतर अखेर लोकनीती-CSDS या नामांकित सर्वेक्षण संस्थेने माघार घेतली आहे. मतदार संख्या तुलना करताना संस्थेकडून गंभीर घोडचूक…
Don`t copy text!