ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

देशात आतापर्यंत 7 कोटी 70 लाख रुग्णांची कोरोना चाचणी,आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती

दिल्ली,दि.१० : देशात कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.त्या पार्श्वभूमीवर चाचण्या देखील वाढले असून आतापर्यंत देशात ७ कोटी ७० लाख रुग्णांच्या चाचण्या झाल्या आहेत. कोव्हिडं - १९ च्या दररोजच्या चाचणी करण्यामध्ये…

बाबरी मशीद पाडण्याची घटना पूर्वनियोजित नव्हती, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण खुलासा

दिल्ली,दि.३० : 1992 साली बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेचा निकाल अखेर बुधवारी जाहीर झाला. या प्रकरणामध्ये 32 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. बाबरी मशीद पाडल्याबद्दल भाजप, आरएसएस आणि विश्व हिंदू परिषद तसेच कारसेवक यांच्यावर…

देशात एच सीएनजी वापरण्याला केंद्राची परवानगी

दिल्ली,दि.२९ : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही दिवसांपासून स्वच्छ इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्या निर्णयाला प्रोत्साहन मिळावे यादृष्टीने रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने…

कृषी विधेयकाला विरोध करणारे शेतकरी विरोधीच !

दिल्ली,दि.२९ : देशात काही लोक फक्त विरोध करायचा म्हणून विरोध करत आहेत, ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसोबत नाहीत किंवा सैनिक आणि तरुणांच्या सोबत नाहीत, त्यामुळे त्यांच्या म्हणण्याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही, अशी टीका पंतप्रधान…

अडुळसा आणि गुळवेलचा अभ्यास करण्यासाठी आयुष्य मंत्रालयाची मान्यता

दिल्ली,दि.२७ : कोरोनावरील लस तयार करण्यास दिवसेंदिवस विलंब होत असल्याने भारतात अडुळसा आणि गुळवेलच्या वापरासंदर्भात केंद्रीय आयुष मंत्रालयाने याचा विशेष अभ्यास करण्याचे ठरवले आहे. हा अभ्यास भारतीय आयुर्वेद संस्था करणार आहे.…

कौटुंबिक निवृत्तीवेतन योजनेच्या नियमात शिथिलता

दिल्ली,दि.२७ : देशातील घटस्फोटित महिलांना कौटुंबिक निवृत्ती वेतन मिळण्यासाठीचे नियम शिथिल करण्यात आल्याची माहिती केंद्रीय सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. मुलीच्या घटस्फोटाची…

देशाचे माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन

दिल्ली,दि.२७ : देशाचे माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे आज निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांनी संरक्षण मंत्री आणि परराष्ट्रमंत्री म्हणून चांगले काम केले…

भारताला आत्मनिर्भर बनवण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न

दिल्ली,दि.२७ : देशातील शेती क्षेत्र, आपले गाव आणि शेतकरी यांना आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. हे जर आत्मनिर्भर झाले तरच आपल्या देशाचा पाया मजबूत होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मोदी यांनी आज…

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या साधणार मन की बात मधून देशवासीयांशी संवाद

दिल्ली,दि.२६ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (रविवारी) आकाशवाणीवरून मन की बात कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत. आत्तापर्यंत देशाच्या विविध मुद्द्यांना हात घालत त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे  त्यांच्या मन की बात अशी…

लॉकडाऊननंतर व्यवसाय पूर्ववत होण्यासाठी केंद्र सरकारची स्वनिधी योजना

दिल्ली,दि.२६ : कोणताही व्यवसाय करत असताना आपल्यालाला आर्थिक समस्या भेडसावते परंतु ही समस्या भेडसावू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री स्वनिधी ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत…
Don`t copy text!