Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
सहज बिजली हर घर योजनेचा 2 कोटी लोकांना फायदा
दिल्ली,दि.२६ : केंद्र सरकारने प्रत्येक घरापर्यंत वीज पोचवण्यासाठी सहज बिजली हर घर योजना सुरु केली असून या योजनेला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. केंद्र सरकारची अतिशय महत्त्वकांक्षी ही योजना असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2017 मध्ये…
केंद्र सरकारच्या फेम इंडिया योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 240 इलेक्ट्रिक बस गाड्या मंजूर
दिल्ली,दि.२५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी फेम इंडिया या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रासाठी 240 इलेक्ट्रिक बस गाड्या मिळणार आहेत. पर्यावरण पूरक सार्वजनिक वाहतुकीच्या स्वप्नाशी अनुरूप असा हा प्रकल्प असल्याचे केंद्रीय…
देशात आतापर्यंत ६ कोटी 89 लाख कोरोना चाचण्या
दिल्ली,दि.२५ : देशात आतापर्यंत आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये बरे होण्याचे प्रमाण 81 पूर्णांक 74 टक्के इतके आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासात 81 हजार रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशात बरे…
राज्य आपत्ती निवारण निधीतील 50 टक्के रक्कम खर्च करण्यास केंद्राची परवानगी
दिल्ली,दि.२५ : केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना राज्य आपत्ती निवारण निधीतील 50 टक्के रक्कम खर्च करण्यास परवानगी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबतचे पत्र मुख्य सचिवांना पाठवून सविस्तर असे निर्देश दिले आहेत. या निधीतून…
शेतकऱ्यांच्या विधेयकाबाबत विरोधी पक्षांकडून अपप्रचार
दिल्ली,दि.२५ : शेतकऱ्यांच्या विधेयकाबाबत विरोधीपक्ष खोटा प्रचार करून लोकांची दिशाभूल करत आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
ते आज पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.…
प्रसिद्ध गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचं निधन
चेन्नई: भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचं आज निधन झालं.
वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या महिन्यात त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर उपचारासाठी त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल…
सोलापूरची आत्मियता असणारे व्यक्तिमत्व गेले – खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी
सोलापूरची आत्मियता असणारे व्यक्तिमत्व गेले - खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी
महाराष्ट्र के लोग बहादूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई दि २३: माझे कुटुंब , माझी जबाबदारीसारख्या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही कोविडची लढाई अधिक आक्रमकपणे लढत असून त्याचा परिणाम येणाऱ्या काळात मृत्यू दर आणि कोविड पॉझिटिव्हिटी दर कमी झालेला आपल्याला दिसेल असे मुख्यमंत्री उद्धव…
भारत निवडणूक आयोगातर्फे ‘कोविड-19’ च्या काळात निवडणुकांच्या आयोजनाबाबत आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न
मुंबई, दि. 22: ‘असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन बॉडीज (ए-वेब)’ च्या अध्यक्षपदाचा 1 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘कोविड-19 च्या काळात निवडणूका आयोजित करताना जाणवलेले प्रश्न, आव्हाने आणि शिष्टाचार; …
मराठा समाजातील विद्यार्थी आणि युवकांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय
मुंबई, दि.२२ : मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी आज राज्य शासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
मराठा आरक्षण प्रश्नाच्या अनुषंगाने दोन्ही सभागृहाचे मा.विरोधी पक्षनेते, विविध विभागांचे मंत्री, विविध संघटनांचे…