ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

देशात अजूनही कोरोनाचे ७ लाख रुग्ण,पण बरं होण्याचे प्रमाण मोठे

दिल्ली,दि.२४ : आज आरोग्यमंत्रालयाने मेडिकल बुलेटीन जाहीर केले.यात ७० लाखापेक्षा अधिक रुग्ण हे कोरोनातून बरे झाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे. सध्या देशातील covid-19 बरे होण्याचे प्रमाण ८९ टक्के आहे.तसेच मृत्यूचा दर हा १ पूर्णांक ५१…

पुढच्या महिन्यात देशी लसीवर होणार चाचणी,दहा राज्यात अठरा ठिकाणी परीक्षण केंद्रे

दिल्ली,दि.२४ : भारतासह संपूर्ण जगात कोरोनावरील लसीसाठी मोठे प्रयत्न करण्यात येत आहेत.या पार्श्वभूमीवर देशी लसीच्या वैद्यकीय परीक्षणाच्या तिसऱ्या टप्प्याला काल सरकारने मंजुरी दिली आहे. भारत बायोटेक कंपनीने भारतीय आयुर्विज्ञान संशोधन…

देशात कांदा साठवणुकीवर ३१ डिसेंबरपर्यंत निर्बंध

दिल्ली,दि.२४ : देशाच्या विविध भागात पुरामुळे अनेक ठिकाणी कांदा पिके उध्वस्त झाली आहेत. या पार्श्वभूमीवर कांदा दर वाढीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध घातले आहेत. याआधी सरकारने सप्टेंबर महिन्यात…

परदेशी नागरिकांसाठी व्हिसाचे नियम आणखी शिथिल,केंद्राचा निर्णय

दिल्ली,दि.२२ : भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी व्हिसाचे नियम आणखी शिथिल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.या निर्णयानंतर विमान आणि जलमार्गाने येणाऱ्या परदेशी नागरिकांना अधिकृत विमानतळावरच्या आणि बंधारामधल्या तपास…

राज्यातील खरीप हंगामातील धान्याची केंद्राकडून खरेदी सुरू

दिल्ली,दि.२२ : खरीप हंगाम 2020 - 21 साठी अनेक राज्यांकडून केंद्र सरकारने या हंगामातील धान्याची खरेदी सुरू केली आहे.यात महाराष्ट्र, तमिळनाडू आणि हरियाणा राज्यातून प्रामुख्याने ही खरेदी सुरू करण्यात आली आहे. या तिन्ही राज्यातून आतापर्यंत…

कोरोनामुळे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा 10 टक्‍क्‍यांनी वाढवली

मुंबई, दि.२२ : विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत केंद्र सरकारने आणखीन एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे ते म्हणजे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा आणखी दहा टक्क्यांनी वाढवली आहे.याबाबतच्या निर्णयावर…

पंतप्रधान मोदी काही वेळात देशाला संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी ६ वाजता देशवासीयांना संबोधित करणार आहेत. याबाबतची माहिती स्वतः पंतप्रधानांनी ट्विट करुन दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.…

कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताला मोठे यश, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७ टक्क्यावर

दिल्ली,दि.१७ : गेल्या काही दिवसांपासून भारताने कोविड-१९ विरुद्ध सुरू केलेल्या लढाईला मोठे यश मिळाले आहे. देशात उपचार सुरू असलेल्या covid-19 च्या रुग्णांची संख्या १ सप्टेंबर पासूनच्या दीड महिन्यानंतर पहिल्यांदाच आठ लाखांच्या…

देशातील विविध प्रकारच्या धान्यांच्या 17 प्रजाती देशाला समर्पित, शेतकऱ्यांचे योगदान विसरता येणार…

दिल्ली,दि.१६ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील विविध प्रकारच्या धान्यांच्या 17 प्रजाती देशाला समर्पित केल्या. देशात अन्नधान्याची क्रांती घडवून आणायचे असेल तर शेतकरी हा घटक महत्त्वाचा मानावा लागेल. covid-19 च्या काळातही…

पावसाच्या तडाख्यानंतर आता देशावर ‘ला निना’चे संकट

दिल्ली,दि.१५ : परतीच्या पावसाने देशाला तडाखा दिल्यानंतर आता हिवाळा देखील अधिक कडाक्याचा असेल,असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 'ला निना' या परिस्थितीमुळे अशी परिस्थिती येऊ शकते,असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राष्ट्रीय…
Don`t copy text!