ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

८० प्रवासी घेवून निघालेल्या बसला भीषण आग : ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक ठिकाणी आगीसह अपघाताच्या घटना घडत असतांना आता बिहारहून दिल्लीला जाणाऱ्या एका स्लीपर बसला आग लागल्याने पाच प्रवासी जिवंत जळून मृत्यूमुखी पडले, तर अनेक जण आगीत होरपळल्याने जखमी झाले आहेत. गुरुवारी सकाळी…

महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त होणार : मुख्यमंत्री फडणवीस !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी रेल्वे ब्रिजचे काम महारेलनी हाती घेतले आहे. आतापर्यंत 32 पूल महारेलनी पूर्ण केले आहेत, यावर्षी 25 पूल महारेलच्या माध्यमातून पूर्ण होणार आहेत. महाराष्ट्राला रेल्वे फाटक मुक्त करायचे आहे, त्या…

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : उद्या लागणार १२ वीचे निकाल !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी १२ वीची परीक्षा दिली आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल…

माजी आ.अरुण जगताप यांचे निधन !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था राज्यातील अहिल्यानगरचे माजी नगराध्यक्ष व विधानपरिषदेचे सदस्य राहिलेले अरुणकाका बलभीम जगताप यांचे आज दि. 2 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.…

बोलोरो आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू !

नागपूर  : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना आता मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात बोलोरो आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात चौघांचा घटनास्थळीचं मृत्यू झाला असून एक जण…

मेंढपाळाच्या मुलाने मारली यूपीएससीत बाजी !

कोल्हापूर : वृत्तसंस्था राज्यातील कोल्हापुर येथील एका मेंढपाळाच्या मुलाने यूपीएससी परीक्षेत मोठे यश मिळवले आहे. अत्यंत बिकट परिस्थितीत बिरदेव सिद्धापा डोणे याने यूपीएससीमध्ये देशात 551 वा क्रमांक मिळवला. वयाच्या 27 व्या वर्षी त्याने हे…

घरच्या घरीच बनवा आरोग्यासाठी उत्तम असलेली कुल्फी !

सध्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कडाक्याचे उन सुरु आहे. उन्हाळ्यात थंडगार आणि गोड खाण्याची मजा काही औरच असते. अशा वेळी आइसक्रीम आणि कुल्फीसारख्या गोष्टी लोकांना विशेष आवडतात. बाजारात विविध प्रकारच्या कुल्फी सहज मिळतात, पण रोज खाण्यासाठी…

काय सांगता : दोन हजारापेक्षा जास्त पैसे पाठवल्यास लागणार जीएसटी ?

मुंबई : वृत्तसंस्था सध्याच्या काळात देशभर अनेकजण ऑनलाईन व्यवहाराला अधिक प्राधान्य देतात. रोख रक्कम बाळगण्यापेक्षा ऑनलाईन व्यवहारांना जास्तीत जास्त पसंती मिळू लागली असल्याचे आता पाहायला मिळत आहे. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसच्या सुविधेमुळे…

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडियाच्या सोलापूर लोकसभा जिल्हाध्यक्षपदी राजेशकुमार जगताप !

अक्कलकोट : प्रतिनिधी  येथील पत्रकार राजेशकुमार जगताप यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडियाच्या सोलापूर लोकसभा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. मिरज येथे दिनांक १० एप्रिल रोजी संजय भोकर शैक्षणिक संकुलात डिजिटल मीडिया विभागाचे…

रेशनधारकांना महत्वाची बातमी : कार्डच्या ई-केवायसीला पुन्हा मुदतवाढ !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील जनतेसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शिधापत्रिकेला आधार क्रमांक जोडून त्यानुसारच शिधापत्रिकेवरील नाव योग्य असल्याची खात्री करण्यासाठीची प्रक्रिया अर्थात, ई-केवायसीसाठी राज्य सरकारने दिलेली ३१ मार्चची…
Don`t copy text!