ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

बोगस आधारकार्ड बनविले, महिलेला तुरुंगावासाची शिक्षा

सुरत : वृत्तसंस्था देशात महत्वाचे सरकारी कागदपत्र म्हणून आधारकार्ड नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचे झाले आहे. आधारकार्ड अनेक सरकारी योजनासाठी आवश्यक असते मात्र एका महिलेला नकली आधारकार्ड बनविल्याच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात…

शेअर बाजार सावरला, सेन्‍सेक्‍समध्‍ये अकांची झाली वाढ

मुंबई : वृत्तसंस्था आशियाई बाजारातील घसरणीमुळे भारतीय बाजारातही सोमवारी दि.८ काही प्रमाणात कमकुवत स्थिती दिसून आली होते. सेन्सेक्स ३६ अंकांच्या किरकोळ घसरणीसह ७९,९६० वर तर निफ्टी २४,३२० वर बंद झाला होते. बँकिंग शेअर्समधील घसरण याला कारण…

दहशतवादी हल्ल्यात अधिकाऱ्यासह पाच जवान शहीद ; वाचा कुठे घडली घटना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात सोमवारी ८ जुलै झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका कनिष्ठ आयुक्त अधिकाऱ्यासह पाच जवान शहीद झाले. हल्ल्यात जखमी झालेल्या पाच जवानांना रात्री उशिरा कठुआ येथील बिलवार…

देशातील ११ राज्यात अतिवृष्टीचा इशारा ; ६ हजार भाविक अडकले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून हवामान खात्याने आज 11 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. आज रात्री 1 ते सकाळी 7 या सहा तासांत मुंबईत 300 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे काही सखल…

राज्यात पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली असून सध्या मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. राज्यात आजपासून पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण गुजरात ते…

मंत्री भुजबळ सरकारचे मुकादम ; जरांगे पाटलांचा हल्लाबोल

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात कालपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शांतता रॅलीला सुरुवात झाली असून या दरम्यान जरांगे पाटलांनी सरकारचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. जरांगे पाटील म्हणाले कि, छगन भुजबळ हे सरकारचे…

जरांगे पाटलांचा खळबळजनक आरोप : आजपासून शांतता रॅलीला सुरुवात

जालना : वृत्तसंस्था राज्यातील प्रत्येक मराठा समाजातील बांधवाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही वर्षापासून आक्रमक पवित्रा घेत असतांना नेहमीच दिसून येत आहे मात्र आजपासून पुन्हा रणशिंग फुंकले आहे. त्यांच्या मराठा…

आता मोबाईलवरूनही करता येणार ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज; प्रक्रिया काय?

मुंबई : वृत्तसंस्था राज्य सरकारने नुकताच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू केली आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. या योजनेनुसार जुलै महिन्यापासून राज्यातील महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये मानधन दिले जाणार…

मुख्यमंत्र्यांचे आदेश : ‘लाडकी बहीण’ योजनेत पैसे घेतल्यास होणार कारवाई

मुंबई : वृत्तसंस्था मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, फॉर्म भरून घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत…

पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी ‘हि’ बातमी महत्वाची !

पावसाळा आपल्यासोबत आनंद आणतोच पण सोबत अनेक आजारही घेऊन येतो. लहान मुले, प्रौढ आणि वृद्ध लोक या मोसमात सहज आजारी पडतात. या हंगामात संसर्ग खूप वेगाने पसरतो. पावसाळ्यात सहसा रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, अशास्थितीत सर्दी, खोकला, ताप, मलेरिया…
Don`t copy text!