ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

शेतकर्‍यांमध्ये आनंद : टोमॅटोचे भाव वाढणार

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महागाई मोठ्या प्रमाणात होत असतांना नुकतेच बाजारात टोमॅटोने चांगलाच भाव येवू लागला आहे. जुन्नरच्या नारायणगाव उपबाजारात एका कॅरेटला 700 रुपयांच्या वर उच्चांकी दर मिळू लागला आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक…

राज्यातील ‘या’ भागात यलो अलर्ट

पुणे : वृत्तसंस्था मान्सूनचा प्रवास थांबला असून, पुढील ४-५ दिवसांत महाराष्ट्राच्या उर्वरित भागात पोहोचण्यास अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुढील चार दिवस राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा कायम आहे. काही भागांत यलो अलर्ट आहे.…

WhatsApp ची मोठी कारवाई : देशातील ७१ लाख अकाउंट बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरात लोकप्रिय मेसेजिंग अॅप WhatsApp ने 71 लाख भारतीय युजर्सचे अकाउंट बंद केले आहेत. म्हणजेच, ते आता या मेसिजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करू शकणार नाहीत. यातील बहुतांश खाती सायबर फ्रॉड आणि घोटाळ्यांशी संबंधित आहेत, तर…

रेशनकार्ड धारकांना मोठा दिलासा : पंतप्रधान मोदींनी घेतला महत्वाचा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर आता रेशन कार्ड धारकांना मोठा दिलासा दिला आहे. जर आपल्याकडे रेशन कार्ड असेल आणि आपण सरकारकडून मिळणाऱ्या मोफत अथवा स्वस्त रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही…

टीम इंडिया काढणार पराभवाचा वचपा; भारत – ऑस्ट्रेलिया टी-20 विश्वचषकात भिडणार

मुंबई : वृत्तसंस्था टी-20 विश्वचषक स्पर्धेत 25 व्या सामन्यात टीम इंडियाने अमेरिकेचा पराभव करून सुपर-8 साठी पात्रता मिळवली. टीम इंडियाचा या स्पर्धेतील हा सलग तिसरा विजय ठरला. या विजयासह टीम इंडियाचा सुपर-8 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना…

सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ शाळेला देणार जरांगे पाटलांचे नाव

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटील लढा देत असून त्यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरु केले असून आता मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर चित्रपट येत आहे.…

वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : पंढरपूरला जाण्यासाठी असे असेल नियोजन

मुंबई : वृत्तसंस्था आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करत श्री श्रेत्र पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एसटीने यात्रा काळात ५ हजार विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे. विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा…

गुगल कंपनीने घेतला मोठा निर्णय : ‘गुगल पे’ बंद ?

मुंबई : वृत्तसंस्था देशातील प्रत्येक नागरिकांच्या मोबाईलमध्ये पैसे पाठविण्यासाठी व मागविण्यासाठी गुगल पेचा मोठा वापर होत असतांना आता याच ग्राहकांना कंपनीने मोठा धक्का दिला आहे. ऑनलाईन पेमेंट क्षेत्रात रोज नवनवे बदल होत असतात. सध्या…

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात जोरदार मान्सूनचा अंदाज

पुणे : वृत्तसंस्था मान्सूनची प्रगती सुरू असून, सोमवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा बहुतांश भाग व्यापला आहे. तसेच महाराष्ट्राची किनारपट्टी व्यापली आहे. डहाणू, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये मान्सून दाखल झाला आहे. दरम्यान, राज्यात…

मोदी सरकारने घेतला पहिल्याच दिवशी मोठा निर्णय !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत मोदी यांनी काल पंतप्रधान म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर आज नवी दिल्लीत पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला. यानंतर त्यांनी या निर्णयावर स्वाक्षरी केली. मोदी ३.०…
Don`t copy text!