ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

कोट्यावधी ग्राहकांना धक्का : महावितरणने केली दरवाढ लागू !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आता नुकतेच सणासुदीच्या तोंडावर एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महावितरणने इंधन समायोजन शुल्काच्या माध्यमातून वीजदरवाढ लागू केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक, व्यापारी, उद्योगपती आणि शेतकरीवर्ग सर्वच…

तुळजाभवानी यात्रेकरूंना प्रसाद वाटपाचा शुभारंभ : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सेवाभावी…

अक्कलकोट :प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अमोलराजे भोसले मित्र मंडळ व परिवार अक्कलकोट…

राज्याच्या किनारपट्टीला आणखी एक चक्रीवादळ : हवामान विभागाने दिला इशारा !

मुंबई : वृत्तसंस्था अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या 'शक्ती' चक्रीवादळाने आता अधिक तीव्रता धारण केली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) जारी केलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीसाठी दोन नंबरचे दूरस्थ धोक्याची सूचना सिग्नल सर्व…

धक्कादायक : मंगेश चिवटे यांच्या भावावर प्राणघातक हल्ला !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांचे मोठे बंधू आणि शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर आज सकाळी प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर…

ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन !

मुंबई : वृत्तसंस्था पिंजरा' या अजरामर मराठी चित्रपटातून घराघरांत पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि प्रसिद्ध नृत्यांगना संध्या शांताराम यांचे निधन झाले आहे. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी आणि…

मी हरामखोरांना उत्तर देत नाही ; उद्धव ठाकरेंची कडवट टीका !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिंदेंच्या शिवसेनेतील नेते रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यू बाबत शंका उपस्थित केल्यानंतर आता उद्धव ठाकरे आक्रमक झाले असून त्यांनी देखील रामदास कदम यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. मी गद्दार,…

राज्यातील लाडक्या बहिणींना मंत्री तटकरेंनी दिला मोठा दिलासा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी इलेक्ट्रॉनिक नो योर कस्टमर (ई-केवायसी) सत्यापन अनिवार्य केले आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.…

मुख्यमंत्र्यांपेक्षा झेरॉक्स तरी बरी ; बच्चू कडू यांचा फडणवीसांवर हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मी आयुष्यात इतकी बनवाबनवी करणारा मुख्यमंत्री तर पाहिला नाही, मुख्यमंत्री इतके बनावट आहेत, की झेरॉक्स तरी बरी निघते, झेरॉक्सच यांची निघत नाही अशी बोचरी टीका मुख्यमंत्री…

पण कदमांचा मेंदू गुडघ्‍यात ; ठाकरेंच्या नेत्यांनी दिले उत्तर !

मुंबई : वृत्तसंस्था दसरा मेळावा झाल्यानंतर राज्यातील दोन्ही शिवसेनेत स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यू पात्राबाबत आरोप प्रत्यारोप सुरु असताना आज उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी शिंदे गटाच्या नेत्यांवर हल्लाबोल चढविला आहे.   …

कदमांसारख्या श्वानांना आपण किंमत देत नाही.” ; उद्धव ठाकरेंच्या नेत्याचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे निधानाबद्दल मोठा दावा केला. ज्यावरून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेब…
Don`t copy text!