ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

फक्त खातेबदल करून जनतेची दिशाभूल; मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवा ; राऊत

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मंत्रिमंडळातील वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई करण्यास सरकार कमी पडत असल्याचा आरोप करत खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. “सरकार मंत्र्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. कितीही…

राहुल गांधींचा मोठा आरोप : आयोग मतांची चोरी करतंय…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज  निवडणूक आयोगावर मोठा आरोप केला आहे. राहुल गांधींनी आयोगावर आरोप करत,”मते चोरीला जात आहेत आणि आमच्याकडे याचे उघड आणि बंद असणारे ठोस…

अग्निहोत्रातून खऱ्या अर्थाने विश्वशांतीचा संदेश

अक्कलकोट, दि. ३१ : प्रतिनिधी अग्निहोत्र हे केवळ अनुष्ठान नसून, ते विश्वशांतीचा संदेश देणारे आणि मानवी जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे एक प्रभावी माध्यम आहे. अक्कलकोटसारख्या अध्यात्मिक नगरीतून अशा उपक्रमांचा प्रचार आणि प्रसार अधिक…

मुंबईच्या गँगवॉरचा योद्धा आता विश्रांतीत

मुंबई : वृत्तसंस्था मुंबईच्या गुन्हेगारी जगतावर धाक टाकणारे आणि ‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ म्हणून ओळखले जाणारे सहाय्यक पोलिस आयुक्त दया नायक यांनी अखेर वर्दीला अलविदा केला आहे. त्यांनी गुरुवारी आपल्या पोलिस सेवेतील 31 वर्षांचा थरारक प्रवास…

अखेर कोकाटेंची उचलबांगडी ; दादांचे विश्वासू शिलेदाराकडे कृषीमंत्रिपद

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून विधान भवनात रम्मीचा ऑनलाइन डाव खेळताना दिसलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना अखेर त्यांच्या कृतीची मोठी किंमत मोजावी लागली आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान त्यांचा हा ‘खेळ’ चांगलाच चर्चेत आला…

मोठी बातमी : राज्यातील आठ आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण लागू !

मुंबई :वृत्तसंस्था राज्यातील आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांमध्ये गट 'क' आणि गट 'ड' संवर्गातील शासकीय पदांसाठी सुधारित आरक्षण व बिंदुनामावली निश्चित करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने…

आजपासून बदलणार अनेक नियम: तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम !

नवी दिल्ली: वृत्तसंस्था प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही महत्त्वाचे नियम बदलले जातात आणि यावेळीही १ ऑगस्टपासून अशाच काही नवीन नियमांची अंमलबजावणी होत आहे. या नियमांचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांवर होणार असून, वेळेवर…

खोट्या कंत्राटाचे आमिष; मंत्रालयातील तोतया अधिकाऱ्यांने केली ६ कोटींची फसवणूक

मुंबई : वृत्तसंस्था शासकीय रुग्णालयांसाठी १२०० आयसीयू खाटांच्या बनावट कंत्राटाचे आमिष दाखवून मुंबईतील एका व्यावसायिकाची तब्बल ६ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी नितीन गुप्ता, रमेश बनसोडे, बालाजी पवार, उद्धव…

शिंदे दिल्लीत, फडणवीस मुंबईत: महायुतीतील अंतर्गत हालचालींना नवे वळण !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेले खटले आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी अचानक दिल्लीत दाखल झाले. मुख्यमंत्री…

कोर्टाच्या निर्णयामुळे कॉंग्रेस सरकारच्या षडयंत्राचा पर्दाफाश – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई :वृत्तसंस्था मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष एनआयए न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे काँग्रेसप्रणित यूपीए सरकारने हिंदू दहशतवादाचा खोटा प्रचार करून केलेल्या षडयंत्राचा पर्दाफाश झाला, असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
Don`t copy text!