Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
अमरनाथ यात्रा ‘या’ कारणाने पुन्हा थांबवली !
श्रीनगर | वृत्तसंस्था
जम्मू आणि काश्मीरमध्ये सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा पुन्हा एकदा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने 30 जुलैपासून पहलगाम आणि बालटाल या दोन्ही मार्गांवरील यात्रा थांबवली…
देशमुख बंधूंचे मोठे विधान : कराड आणि त्याच्या टोळीला फाशीच होणार..!
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड येथील वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीला आज मोठा झटका बसला. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड हाच मुख्य आरोपी असल्याचे निरीक्षण बीड जिल्हा व सत्र न्यायालयाने नोंदवले. वाल्मीक कराडसह टोळीवर एकूण…
मुहुर्त साखरपुड्याचा..पण लग्न उरकले!
चपळगाव : प्रतिनिधी
रविवारचा दिवस शुभ मुहूर्ताचा असल्याने अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.यादिवशी साखरपुडा मुहूर्त होता,पण लग्नाचा तिथी नसतानाही बऱ्हाणपूर येथील नागेशी तर शिरवळ येथील तानवडे परिवारातील सदस्यांनी एकत्रित येत…
राज्यातील अनेक जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती देखील निर्माण झाली आहे. पंढरपूर येथील चंद्रभागा नदीला सुद्धा पूर आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आज देखील हवामान विभागाने…
रोहित पवारांचा खळबळजनक दावा : मुंडेंच्या गळ्याचा मांसाचा तुकडा कापून कराडच्या टेबलवर !
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील महादेव मुंडे हत्याकांडाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे. या प्रकरणात आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी परळीत मुंडे कुटुंबीयांची भेट घेऊन धक्कादायक माहिती उघड केली आहे.
त्यांनी सांगितले की, 12…
…त्यांचे सिंदूर तुम्हाला दिसत नाही का? बच्चू कडू यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
देशातील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन महादेव’ राबवत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या पार्श्वभूमीवर बोलताना माजी आमदार बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला.…
राज्यातील १२ ठिकाणी ईडीची छापेमारी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मुंबई पुण्यासह नाशिक आणि वसई-विरारमध्ये 12 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. वसई-विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्याही वसई येथील दीनदयाल नगरमधील निवासस्थानी आज सकाळी ईडीने छापेमारी केली…
महायुती सरकारच्या राज्य मंत्रिमंडळात झाले अनेक महत्वाचे निर्णय !
मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारने झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी दिली आहे. ग्रामपंचायतींच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रोत्साहनपर पुरस्कार, ग्रामीण महिलांच्या उत्पादनांसाठी ‘उमेद मॉल’ची उभारणी, महिलांवरील…
लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा? सुप्रिया सुळे यांचा गंभीर आरोप
मुंबई : वृत्तसंस्था
लाडकी बहीण योजनेत 4800 कोटींचा घोटाळा झाल्याचा बॉम्बगोळा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टाकला. त्यांच्या आरोपांनी एकच खळबळ उडाली आहे. थेट लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कमेचे…
तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय ; अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील अजित पवार गटाचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्यांचा सपाटा आणि विधानपरिषदेत अधिवेशनकाळात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने टीकेच्या भोवऱ्यात…