Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा !
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतराज संस्थांवर प्रशासकराज आहे, अशा सर्व संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुका येत्या चार महिन्यांत पूर्ण करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ((दि.६) महाराष्ट्र…
सुप्रीम कोर्टाचे आदेश : चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घ्या, असे आदेश सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.…
खा.प्रणिती शिंदे आक्रमक : मग नरेंद्र मोदी कशाची वाट पाहत आहेत?
सोलापूर : प्रतिनिधी
राज्यातील महायुती सरकारचे मंत्री व भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना काँग्रेसला फोडा आणि काँग्रेस रिकामी करा, असा सल्ला दिला. यावर काँग्रेस नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया समोर येत आहे.…
अजित पवार मुख्यमंत्री झाले तर…रोहित पवारांचे विधान चर्चेत !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकार मधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री पदाची इच्छा बोलवून दाखवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चांना उधाण आले आहे.…
अक्कलकोट तालुक्याचा बारावीचा निकाल ६६.४३ टक्के
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात अक्कलकोट तालुक्याचा निकाल ६६.४३ टक्के इतका लागला आहे.या निकालाचा एकूण…
बारावीच्या परीक्षेत राज्यात मुलीच ठरल्या अव्वल !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील बारावीच्या परीक्षेत मुलीनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर…
चित्रा वाघांनी गोळ्या वेळेवर घ्याव्यात ; खडसेंचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती व महाविकास आघाडीच्या महिला नेत्यां एकमेकावर टीका करीत असल्याचे समोर आले आहे. ज्या लोकांना साधे नागरिक शास्त्र कळत नाही, त्या लोकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारकी देऊ नका, अशा शब्दांत…
मनोज जरांगे पाटील आक्रमक : सरकार बदला घेणार नाही !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी केंद्र सरकारवर पहलगाम हल्ल्यानंतर कोणतेही ठोस पाऊल न उचलण्याचा आरोप केला. हे सरकार पहलगा येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा बदला घेणार नाही. ते केवळ विमाने व रणगाडे…
लाडक्या बहिणींना २१०० रुपये देता येणार नाही !
मुंबई : वृत्तसंस्था
महायुतीच्या मंत्र्यांमध्ये आता आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या असतांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना दरमहा मिळणारे 1500 रुपयांचे अर्थसहाय्य 2100 रुपयांपर्यंत वाढवता येणे शक्य नाही. या…
सावधान : बाजारात विक्रीला आले बनावट आंबे !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यात सध्या सर्वत्र उन्हाळा सुरु असून बाजारात अनेक प्रकारचे आंबे विक्रीस आले आहे तर राज्यातील इंदापूर शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे, संपूर्ण तालुक्यातील नागरिकांची वर्दळ लहान मोठ्या वस्तू खरेदीसाठी इंदापूरला…