ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

“बैठकीला जे नव्हते, त्यांना काय माहिती?” : शरद पवारांचा फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणावरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या चर्चांना माजी केंद्रीय मंत्री शरद पवार…

नीट परीक्षेत सोलापूरच्या डाॅ. चव्हाण दाम्पत्याचे यश

सोलापूर : प्रतिनिधी नीट (सुपर स्पेशालिटी) परीक्षेत सोलापूरच्या डॉ. दिग्विजय-क्रांती चव्हाण या दाम्पत्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. डॉ. क्रांती यांनी देशात तिसरा तर त्यांचे पती डॉ. दिग्विजय विद्यानंद चव्हाण यांनी देशात ५२ वा क्रमांक…

“धूर नव्हता, पण धोका होता” :अजित पवार विमान दुर्घटनेवर अमोल मिटकरींचा संशय

मुंबई : वृत्तसंस्था बारामती येथे 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी झालेल्या भीषण विमान दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या निधनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असतानाच आता त्यांच्या पक्षातील नेते आमदार अमोल मिटकरी यांनी या घटनेवर…

आम्ही भाजपसोबत एनडीएमध्ये एकत्र’; सुनील तटकरे यांचे ठाम वक्तव्य !

मुंबई : प्रतिनिधी “आज आम्ही एनडीएमध्ये भाजपसोबत सत्तेत आहोत. देशाच्या विकासासाठी आम्ही एकत्र आहोत. भाजपच्या विचारांशी सुसंगत असलेल्यांनी एनडीएमध्ये यायचे असल्यास आपली भूमिका स्पष्ट करावी,” असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे…

नागनहळळी आश्रमशाळेच्या प्रयोगाची राष्ट्रीयस्तरावर निवड

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी राज्य विज्ञान संस्था, नागपूर व श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ वे राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन २०२५–२६ दि. २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत नागपूर येथे पार…

सोलापूर महापौरपदासाठी भाजपचा अर्ज आज; नावावर सस्पेन्स कायम

सोलापूर : वृत्तसंस्था सोलापूर महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी सोमवारी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असून सकाळी १० ते ११.३० वाजेपर्यंत नामनिर्देशनासाठी मुदत आहे. सोलापूर मनपात एकूण १०२ नगरसेवकांपैकी भाजपचे तब्बल ८७…

तीन केमिकल पार्क, ग्राम स्वराज उपक्रम जाहीर; राहुल गांधींचा अर्थसंकल्पावर हल्लाबोल

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महात्मा गांधी ग्राम स्वराज उपक्रमाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या उपक्रमामुळे हातमाग, वस्त्रोद्योग, हस्तकला, विणकर आणि कुटीर उद्योगांना चालना…

पहाटे भूकंपाने काश्मीर खोरे हादरले; सुदैवाने जीवितहानी नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात आज पहाटे ४.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पहाटे सुमारे ५:३५ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.…

‘विकसित भारताकडे दमदार पाऊल’ : अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई : वृत्तसंस्था  केंद्रीय अर्थसंकल्प 2026–27 सादर झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत करत, हा अर्थसंकल्प ‘विकसित भारताकडे एक दमदार पाऊल’ असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, या…

भारत बनेल जागतिक बायोफॉर्मा हब; आरोग्यासाठी ऐतिहासिक अर्थसंकल्प

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारचा अर्थसंकल्प 2026-27 आज (1 फेब्रुवारी) संसदेत सादर करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग नवव्यांदा लोकसभेत अर्थसंकल्प मांडत आपल्या भाषणाची सुरुवात संत रविदास जयंतीच्या शुभेच्छांनी…
Don`t copy text!