Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
सरकारला आली जाग : प्रत्येक शाळेत नेमली जाणार समिती
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बदलापूरच्या शाळेत अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. सरकारने याप्रकरणी शाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी राज्यभरातील शाळांमध्ये कॉर्पोरेट कार्यालयांच्या…
खासगीकरण ही मोदी सरकारची गॅरंटी ; राहुल गांधींचे टीकास्त्र
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सरकारी नोकऱ्यांसाठी थेट पद्धतीने नियुक्ती (लॅटरल एंट्री) करण्याच्या निर्णयावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ‘हे देशविरोधी पाऊल असून, यातून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती…
खा.सुळेंनी सरकारला धरले धारेवर : अन्यथा राजीनामा द्या !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतेच बदलापूर येथील शाळेत 2 चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर मोठा जनउद्रेक उसळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार…
मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर कारवाई करणार – मुख्यमंत्र्यांचा इशारा
मुंबई : वृत्तसंस्था
बदलापूर मध्ये एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे. आरोपीला कडक शासन…
उपमुख्यमंत्री फडणवीसांचा रात्रीच्या सुमारास दिल्ली दौरा : महायुतीत वाद ?
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील विधानसभा निवडणुका येत्या काही दिवसावर येवून ठेपल्या असतांना महायुतीमध्ये देखील वादाची ठिणगी पडली असून याबाबत राज्यचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट…
तब्बल दीडशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा
छ. संभाजीनगर : वृत्तसंस्था
पैठण तालुक्यातील केकत जळगाव जिल्हा परिषद शाळेतील सुमारे 181 हून अधिक विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आलीय. बिस्किट खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्यांचा त्रास होऊ लागल्यानंतर…
राज्यात आणखी ५ दिवस चालणार पाऊस !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मध्यम ते जोरदार पाऊस सुरु असून येत्या २५ ऑगस्टपर्यंत संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यांसह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. सध्या भारत महासागर…
पक्षात गटबाजी : जयंत पाटलांनी आटोपले दहा मिनिटात भाषण !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असतांना नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या शिवस्वराज्ययात्रेच्या कार्यक्रमात भोकरदन येथे रविवारी रात्री गोंधळ झाला.पक्षातील गटबाजीमुळे हा…
राज्यात लागू शकते ‘राष्ट्रपती राजवट’ : डिसेंबरमध्ये होवू शकते मतदान
मुंबई : वृतसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली असतांना आता राज्याचे मतदान डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात असून झारखंड विधानसभा निवडणुकीसोबत महाराष्ट्रातील निवडणुका होतील असे चिन्ह दिसू लागले आहेत.…
महायुतीमध्ये रंगला वाद : फडणवीसांनी दिला इशारा
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी राज्यातील मुंबई - गोवा महामार्गाच्या कामावरुन महायुतीमध्ये चांगलाच वाद पेटला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी चमकोगिरी करणाऱ्या कुचकामी रवींद्र चव्हाण यांचा राजीनामा घ्यावा, अशा…