ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी : लवकरच मिळणार खूशखबर !

मुंबई : वृत्तसंस्था केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी येत्या काही दिवसात मोठी आनंदाची बातमी येणार आहे. 18 महिन्यांचा थकीत डीए तसेच जुलैपासून मिळणाऱ्या वाढीव महागाई भत्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी भेट मिळू…

रात्री अपरात्री कर्मचाऱ्याने केला विद्यार्थिनीचा छळ : संभाजी नगरात अभाविप आक्रमक

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यातील प्रेम प्रकरण मोठ्या चर्चेत येत असतांना नुकतेच जळगावला येथे महोत्सवासाठी गेलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ संघातील एका विद्यार्थिनीला रात्री-अपरात्री व्हिडिओ कॉल करून कंत्राटी कर्मचाऱ्याने…

राज्यात आणखी चार दिवस पावसाचा जोर वाढणार !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात पाऊस पुन्हा सुरु झाला असून नुकतेच हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पुढील चार दिवसात राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हवामान विभागाने सर्व…

मुख्यमंत्र्यांनी दावा फेटाळला : हा घ्या पुरावा म्हणत विरोधकांवर टीका

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना विरोधक सत्ताधारीवर टीकास्त्र सुरु असतांना बदलापूर येथील घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीड मध्ये एक उदाहरण देत नराधमाला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवले असल्याचा…

उजनीच्या पाण्यावरून आता श्रेयवाद रंगला ;एकरुख योजनेच्या अंतिम टप्प्याचे श्रेय कल्याणशेट्टी व…

सोलापूर : वृत्तसंस्था अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेसाठी वरदायिनी ठरलेल्या एकरुख उपसा सिंचन योजनेच्या अंतिम टप्प्याच्या कामाच्या श्रेयवादासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यात…

तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन : दखल घेईना सरकार ?

पुणे : वृत्तसंस्था एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे पुण्यातील आंदोलन मागील तीन दिवसांपासून सुरू आहे. राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेतली आहे. विद्यार्थ्यांनी मंगळवार रात्रीपासून पुण्यातील नवी पेठेतील शास्त्री रोडवर आंदोलन सुरू केले. कृषी…

मोठी बातमी : भाजप नेत्याने मागितली जरांगे पाटलांकडे उमेदवारी !

मुंबई  : वृत्तसंस्था आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्यातील राजकारण तापले असतांना नुकतेच मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या दाव्याने राज्यात खळबळ उडाली आहे. केंद्रात भाजपचे सरकार तर राज्यात महायुतीचे सरकार असतांना देखील भाजपच्या एका…

डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ अक्कलकोटमध्ये मूक मोर्चा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी कलकत्ता येथील पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकणाऱ्या महिला डॉक्टरांवर अत्याचार करून मोकाट फिरणाऱ्या नराधमांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी,या मागणीसाठी याकरिता बुधवारी अक्कलकोट मेडिकल…

आपण समाज म्हणून कुठे चाललो आहोत? राहुल गांधींची पोस्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासुंद देशासह राज्यात अनेक गुन्हेगारी घटना घडत असताना विरोधकांनी सरकारवर चांगलीच तोफ डागली असतांना नुकतेच कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एका पोस्टद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की,…

अक्कलकोट शहरात पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहरामध्ये नगरपरिषदेकडून पुन्हा एकदा अतिक्रमणावर जेसीबी फिरवला जात असून एकाच दिवसात ८० अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली आहेत.आता आठवड्याच्या दर मंगळवारी ही अतिक्रमण हटाव मोहीम सुरू राहणार…
Don`t copy text!