ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

राज्य सरकार शेतकरी हितासाठी कायम तत्पर – उपमुख्यमंत्री

मुंबई :  केंद्रीय कृषी कायद्यांसंदर्भात शेतकऱ्यांच्या भावना राज्य सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी शेतकरी व सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,…

गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडुन मार्गदर्शंक तत्वे जाहीर

मुंबई: कोरोनाचे संकट लक्षात घेत राज्य सरकारने आज गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहे. त्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मूर्तीच्या उंचीची मर्यादा ४ फुटांची ठेवण्यात आली असून घरगुती गणपतीची मूर्ती ही २ फुटांची असावी अशी मर्यादा…

राष्ट्रवादीने थांबविला अचानक परिसंवाद दौरा,काय आहे कारण ?

हिंगोली : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्यागचा मराठवाड्यातील दुसऱ्या टप्प्याची २४ जूनपासून सुरू करण्यात आली होती.…

पायी वारीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल, सुनावणीकडे संपुर्ण राज्याचे लक्ष

नवी दिल्ली : कोरोना संकटामुळे पायी वारी काढण्यास राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. या पार्श्वभूमीवर पायी वारीला परवानगी दिली जावी, अशा विनंतीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. संत नामदेव संस्थान नरसी नामदेव यांच्याकडून…

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा मुख्य सचिवांनी घेतला आढावा, प्रत्येक…

मुंबई, दि. २८: कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आरोग्याच्या पायाभूत सुविधा वाढविताना लसीकरणावर भर द्यावा. प्रत्येक जिल्ह्याने ऑक्सिजन निर्मिती आणि साठवणुकीसाठी 'जिल्हा ऑक्सिजन व्यवस्थापन आराखडा' तयार करून त्यातील…

पण…. विजय वडेट्टीवार यांना अजून काही वेळ वाट पहावी लागेल

मुंबई : लोणावळ्यात 26 जून आणि 27 जून रोजी ओबीसी नेत्यांचा सर्वपक्षीय शिबिर भरवण्यात आले होते. यावेळी 27 जूनला आपल्या भाषणादरम्यान आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.…

भाजप पक्ष आणि त्यांचे पुढारी विद्वान आहेत, शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला टोला

मुंबई : आमच्या हातात सूत्र द्या, ओबीसी आरक्षण परत आणलं नाही, तर राजकारणातून संन्यास घेईन, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यावर, फडणवीसांना आम्ही संन्यास घेऊ देणार नाही, असे उत्तर शिवसेना नेते आणि खासदार राऊत…

कलानगर जंक्शन उड्डाणपुलाच्या मार्गिकेचा लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न

मुंबई : मुंबई येथील सागरी सेतू कडून बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या दिशेने जाणाऱ्या कलानगर जंक्शन येथील उड्डाणपुलाच्या मार्गिकेचा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाला.या उड्डाणपूलामुळे मुंबईकरांना वाहतूक…

ओबीसी आरक्षणावरून काँग्रेसच्या “या” नेत्याने केली फडणवीसांवर टीका

मुंबई : राज्यात मराठा आरक्षण पाठोपाठ आता ओबीसी आरक्षणचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींना आरक्षण मिळवून दिली नाही तर राजकीय संन्यास घेईन, असे वक्तव्य नागपुरात काल जेलभरो…

आपण ओबीसी आहोत म्हणून आपल्याला कमी दर्जाची मंत्रिपदे मिळतात, सत्ताधारी सरकारमधील “या…

लोणावळा : आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोणावळा येथे सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांच दोन दिवसीय चिंतन-मंथन शिबिर भरवण्यात आलं होतं. या चिंतन-मंथन शिबिराचा सांगता आज करण्यात आला.या परिषदेत सत्ताधारी विरोधी पक्षातील ओबीसी समाजातील नेते उपस्थित होते.…
Don`t copy text!