ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

खरंच ते पत्र परमबीर सिंग यांनी लिहिले होते का ? खा. संजय राऊत यांनी पत्रावरच उपस्थित केला सवाल !

दिल्ली : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या चौकशी संदर्भात प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावर शंका व्यक्त केली आहे. खरंच परमबीर सिंग…

महसुली विभागांत अधिकाऱ्यांची रिक्त पदे समप्रमाणात भरणार, नियमात सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई,दि.२५ : राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांना सरळसेवेने नियुक्ती तसेच पदोन्नतीच्या नियुक्तीसाठी महसूली विभाग वाटप नियम २०१५ रद्द करण्यास व नवीन महसूल विभाग वाटप नियम २०२१ ची अधिसूचना लागू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.…

मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावली तर, मी त्यांचे …….. !

मुंबई,दि.२५ : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख बारमालकांकडून दरमहा १०० कोटी रुपये वसुली करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहुन केला होता. तो वाद…

कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या उपकेंद्रासह यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विभागीय…

मुंबई, दि. २४ : कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक-नागपूर या विद्यापीठाचे उपकेंद्र बालेवाडी-पुणे येथे तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विभागीय केंद्र पुणे येथे तर उपकेंद्र बारामती येथे सुरु करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री…

मविआ सरकार अस्थिर नाही तर खंबीर आहे; तुमच्या कटकारस्थानाच्या स्वप्नाची पूर्तता होणार नाही –…

मुंबई दि. २४ मार्च - राज्यपालांना भेटल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अस्थिर आहे असे भाजप सांगत आहे परंतु महाविकास आघाडी सरकार अस्थिर नाही तर खंबीर आहे. अस्थिर करण्याच्या कटकारस्थानाच्या स्वप्नाची पूर्तता कधीच होणार नाही असा जबरदस्त टोला…

बीड जिल्ह्यात २६ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान कडक लॉकडाऊन

बीड : नांदेड पाठोपाठ बीड जिल्ह्यात सुद्धा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. वाढता कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी बीड जिल्ह्यात येत्या २६ मार्च पासून ४ एप्रिल २०२१ पर्यंत कडक लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. या १० दिवसांमध्ये अत्यावश्यक सेवा…

भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट,चर्चेला उधाण

मुंबई,दि.२४ : लेटरबॉम्ब आणि फोन टॅपिंग प्रकरणावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट…

शब-ए-बारात संदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबईः राज्यात सध्या कोरोना संकट वाढत आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात २३ मार्च २०२१च्या संध्याकाळपर्यंत २ लाख ३० हजार ६४१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ८८.७३ टक्के आहे.…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘ही’ मागणी केंद्राकडून मान्य,मुख्यमंत्र्यांनी मानले…

मुंबई, दि. २३ :- देशातील ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्य केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेतच्या नुकताच झालेल्या…

सचिन वाझे प्रकरणानंतर आता पोलिस दलातील बदल्यांचे रॅकेट, देवेंद्र फडणवीस यांनी टाकला सरकारवर नवा…

मुंबई : सचिन वाझे आणि गृहमंत्र्यांचे प्रकरण ताजे असतानाच आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर नवा बॉम्ब टाकला आहे.त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे सरकारच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गृहमंत्री…
Don`t copy text!