पूल ओलांडताना पाच ग्रामस्थ पुराच्या पाण्यात गेले वाहून दैव बलवत्तर होता म्हणून सर्वजण बचावले…
सोलापूर : देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाल्याने गेल्या महिन्यात देशात अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरी भागातील नागरिकांना विविध प्रकारचे सोयीसुविधा उपलब्ध आहेत. मात्र दुसरीकडे ग्रामीण भागातील नागरिक पाणी,…