ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कुंभकर्णालाही लाजवणारे सरकार, आ.सुधीर मुनगंटीवार यांचा वज्रप्रहार

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार कुंभकर्णालाही लाजवले अशा पद्धतीने झोपलेले आहे, नव्हे झोपेचे सोंग घेऊन आहे, असा वज्रप्रहार विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केला. विधान सभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील…

वैभवशाली मुंबई विद्यापीठाने आपली ख्याती अधिक वाढवावी – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई, दि. 27 : आज देशातील आयआयटी संस्थांनी सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये स्थान पटकावले आहे. मुंबई विद्यापीठाला अलिकडेच 'नॅक'कडून ए प्लस प्लस मानांकन प्राप्त झाले आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान असणाऱ्या वैभवशाली मुंबई…

बोरी, मांजरा धरण प्रकल्पाच्या मूळ कालव्याचे काम सुरु करण्याच्या कामाला प्राधान्य – जलसंपदा…

मुंबई, दि. 27 : बंद पाईप लाईनद्वारे पाणी पुरवठा योजना राबविण्याची मागणी उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून होत असली तरी बोरी धरण (ता.तुळजापूर) व मांजरा धरण धनेगाव प्रकल्पाच्या मूळ कालव्याचे काम सुरु करण्याला प्राधान्य देण्यात येत…

देगाव शाखा कालव्याचे काम पूर्ण करण्यात येणार – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

मुंबई, दि. 27 : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील देगाव शाखा कालव्याचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज विधानसभेत दिली. सदर कालव्याचे काम निधीअभावी अपूर्ण असल्याबाबतचा…

महात्मा गांधींना शिवीगाळ करणाऱ्या कालिचरण बाबावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा..

मुंबई, दि. २७ डिसेंबर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणाऱ्या कालिचरण नावाच्या बाबावर तात्काळ राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.…

आवाजी मतदानाने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घटनाबाह्य नाही !: नाना पटोले

मुंबई, दि. २७ डिसेंबर : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदान पद्धतीनेच होईल व उद्याच ही निवडणूक घेण्याचा सरकारचा मानस आहे. विधिमंडळाने अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाने घेण्याचा जो निर्णय घेतला आहे तो घटनाबाह्य नाही, असे महाराष्ट्र…

वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाचा वेग वाढवावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि.27 : कोविडचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याची गरज आहे. आपल्याला अधिक दक्षता बाळगून काटेकोर पाऊले उचलावी लागणार आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. टास्क फोर्सची बैठकही येत्या एक दोन…

एसटीच्या विलिनीकरणाबाबत गठीत समितीच्या अहवालानंतर निर्णय घेणार – परिवहनमंत्री ॲड.अनिल परब

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एस.टी) शासनात विलिनीकरण करावे या मागणीवर अभ्यास करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली असून या समितीला बारा आठवड्यांचा अवधी देण्यात आला आहे. या समितीच्या अहवालानंतर याबाबत निर्णय…

प्राचार्य पी. वाय. पाटील यांच्या जयंतीनिमित्त नेत्र चिकित्सा शिबीराचे उद्घाटन

अक्कलकोट, दि.२७ : ग्रामीण विद्या विकास विद्यालय चपळगाव प्रशालेत श्री. मल्लिकार्जुन शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सरचिटणीस तथा प्राचार्य गुरुवर्य परमेश्वर यशवंतराव पाटील यांच्या ८८ व्या जयंतीनिमित्त नेत्र चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले…

बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवाड यांच्यावर नवी जबाबदारी

अक्कलकोट : अक्कलकोट येथे मागील 4 वर्षांपासून कार्यरत असणारे बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवाड यांची नुकतीच कुर्डुवाडी येथे बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून प्रशासकीय बदली झाली.  मागील 4 वर्ष पासून आपल्या खेळाडू वृत्तीने सर्वांचे मन…
Don`t copy text!