ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बैलगाडा शर्यती आणि सराव पूर्ववत सुरु करण्यासाठी महिनाभरात मार्ग काढणार – पशुसंवर्धनमंत्री सुनील…

मुंबई : दि. 24, राज्याला बैलगाडा शर्यतीची प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. पारंपरिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पाहिले जाते. बैलगाडा शर्यतीच्या आवडीमुळे देशी जनावरांचे गाय आणि बैलांचे चांगल्या पद्धतीने…

मोठी बातमी..! केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अखेर अटक

रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक झाली आहे. त्यांना रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतले असुन नारायण राणे यांना संगमेश्वर पोलिस ठाण्यात नेवुन ठेवण्यात…

शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान तातडीने द्या – फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे

मुंबई दि 24 :  भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत प्रलंबित असलेले शेतकऱ्यांचे ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेअंतर्गत प्रलंबित असलेले अनुदान शेतकऱ्यांना तातडीने वितरित करण्यासंदर्भात कारवाई करण्याच्या सूचना फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे…

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या विधानानंतर शिवसेना आणि भाजप…

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या एका विधानानंतर राज्यामध्ये शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठी घमासान पहायला मिळत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना…

आगामी निवडणुकांसाठी स्वबळाची तयारी ठेवा – डाॅ. बगले 

मंगळवेढा : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका स्थबळावर लढविण्याची तयारी ठेऊन संघटनात्मक कार्य गतिमान करा,असा सल्ला काँग्रेस नेते डाॅ.बसवराज बगले यांनी दिला. जिल्हा आणि तालुका स्तरावरील विविध शासकीय समित्यांवर कॉंग्रेस…

अक्कलकोट शहरासह तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये फक्त महिलांना कोरोना लस, रक्षाबंधन  सणानिमित्त…

अक्कलकोट, दि.२३ : अक्कलकोट शहरात रक्षाबंधन सणानिमित्त ग्रामीण रुग्णालय मध्ये खास महिलांसाठी कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात अडीचशे महिलांनी कोरोना लस घेतली आणि प्रशासनाच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. या…

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासाचा अनुशेष भरून काढला : तानवडे

अक्कलकोट, दि २३: वागदरी जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वाधिक निधी आणून या मतदारसंघाचा कायापालट झाला आहे. यातून विकासाचा अनुशेष भरून काढला आहे, यापुढे ही प्रक्रिया आणखी जोमाने चालू ठेवू, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य…

ओबीसींच्या न्यायासाठी संघटित होण्याची गरज : म्हेत्रे

अक्कलकोट, दि.२३ : ओबीसी समाजाला न्याय मिळण्यासाठी त्यातील प्रत्येक घटकाने संघटित होण्याची गरज आहे. या विचारानेच आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला अक्कलकोट तालुक्यातील समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन माजी आमदार…

राज्यात कलाकेंद्र, आठवडे बाजार आणि यात्रा लवकर सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक – सांस्कृतिक कार्य…

मुंबई, दि. 23 : गेल्या दीड वर्षापासून राज्यात कोरोनामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली असून अजूनही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका आहे. कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नसल्याने राज्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल…

महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

नवी दिल्ली, दि. 23 :  महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२१ चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. ५ सप्टेंबर २०२१ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे…
Don`t copy text!