ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दिल्लीतील विषयांमध्ये महाराष्ट्रातील नेत्यांनी पडू नये – संजय राऊत

दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी युपीएचे नेतृत्त्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना देण्यात यावे असे वक्तव्य केले होते. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेपटोलेंसह इतर नेत्यांनी टिका केली होती व संबंध नसलेल्या…

मुंबईत ड्रीम मॉलला भीषण आग; दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू

मुंबई : भांडूप येथील ड्रीम मॉलमध्ये गुरुवारी मध्यरात्री १२ वाजता भीषण आग लागली होती त्याचा धूर मॉलच्या शेजारी असलेल्या सनराइज या रुग़्णालयामध्ये पसरल्यामुळे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या ७० कोरोना बाधित रुग्णांना झाला. या दुर्घटनेत ९…

लेडी सिंघम दीपाली चव्हाण यांची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

अमरावती : मेळघाटातील हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. दीपाली चव्हाण असे आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचे नाव असुन ते ३२ वर्षांचे होते. हरिसाल येथील सरकारी घरामध्ये ही घटना गुरूवारी…

पंचनामे झाले पण मदतच मिळाली नाही ! चपळगाव भागात पीक विमा कंपनीचा सावळा गोंधळ

अक्कलकोट, दि.२६ : पंचनामे झाले पण मदत मिळाली नाही,अशी स्थिती पीक विम्याच्या बाबतीत चपळगाव भागातील शेतकऱ्यांची झाली आहे.यासाठी आता शेतकऱ्यांनी प्रशासनाचे दार ठोठावले असून नुकसान भरपाई त्वरित द्यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला…

अक्कलकोट तालुक्यात अद्यापही १११.२३ कोटी रुपयांची थकबाकी,नऊ दिवसात दररोज १ कोटींपेक्षा जास्त वसुली :…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.२५ : अक्कलकोट तालुक्यात थकित वीज बिलापोटी शेतकऱ्यांकडे अजूनही १११. २३ कोटी रुपये थकबाकी आहे.२३ हजार ५३४ शेतीपंप ग्राहकाकडे ही थकबाकी असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता संजीवकुमार म्हेत्रे यांनी दिली आहे.…

वाढत्या कोरोनामुळे अक्कलकोट तालुक्यातही कडक निर्बंध लागू;तहसीलदार मरोड यांची माहिती

मारुती बावडे अक्कलकोट,दि.२५ : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशानुसार अक्कलकोट शहर आणि तालुक्यात देखील यापुढे सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंतच सर्व दुकाने चालू राहणार आहेत तर दर शनिवारी आणि रविवारी हे सर्व दुकाने बंद…

आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

मुंबई दि. २५: ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना 2020 या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली या बैठकीस समितीचे…

जातीपातीच्या पुढे जाऊन माणूस म्हणून समतेचे विचार आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि 25 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला  पुढे नेतांना जातपात विरहीत आणि माणूस म्हणून  सामाजिक समतेला मजबूत करणारा विचार ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांनी आपल्या पुस्तकातून मांडला असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.…

सोलापूर विद्यापीठात पक्ष्यांसाठी पाणठ्याची सोय! हिरवाईने नटलेल्या कॅम्पसमध्ये पक्षांचा चिवचिवाट

सोलापूर, दि.25- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये पक्ष्यांसाठी पाणठ्याची सोय करण्यात आली आहे. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या संकल्पनेतून विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाने हा उपक्रम राबविला आहे. सध्या…
Don`t copy text!