ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तर मंगल कार्यालये करणार तत्काळ बंद,कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक कारवाईचे जिल्हा प्रशासनाकडून…

सोलापूर, दि. १५ : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मर्यादेपेक्षा जास्त गर्दी करणारी मंगल कार्यालये तत्काळ बंद केली जाणार आहेत. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज बैठक घेतली. त्या बैठकीत…

मुंबई जीपीओ वास्तूचा इतिहास प्रथमच ई-पुस्तक रूपाने प्रकाशित

बिजापूर, कर्नाटक येथील गोल गुंबझच्या धर्तीवर बांधण्यात आलेल्या मुंबईतील ऐतिहासिक जीपीओ इमारतीचा इतिहास सांगणाऱ्या डिजिटल पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी (दि. १५) राजभवन येथे झाले. ‘डॉन अंडर द डोम’ (Dawn…

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊनऐवजी कठोर निर्बंध आणणार – राजेश टोपे

मुंबई, दि. १५ :  - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली मात्र त्या तुलनेत मृत्युदर कमी असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी. वाढत्या रुग्णसंख्येवर…

जीवमात्रांमध्ये परमात्म्याला पाहणे भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य – राज्यपाल भगत सिंह…

मुंबई : जडापासून चैतन्यापर्यंत, चलापासून अचलापर्यंत आणि मनुष्यमात्रांपासून पशुपक्ष्यांपर्यंत सर्वांमध्ये परमात्म्याला पाहणे हे भारतीय संस्कृतीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. सर्वच धर्म व पंथांनी पशुपक्ष्यांप्रति दया व करुणेची शिकवण दिली…

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गीचे अनावरण; राज्यातील इतर…

मुंबई  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत पर्यटकांसाठीच्या इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गींचे अनावरण वर्षा शासकीय निवासस्थानी करण्यात आले. यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, परिवहनमंत्री अॅड. अनिल परब आदी उपस्थित होते.…

अक्कलकोटमध्ये नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई,९ लाख ४४ हजारांचा दंड वसूल

मारुती बावडे अक्कलकोट,दि.१४ : राज्यात पुन्हा डोके वर काढत असलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट उत्तर ठाणे आणि अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे यांची उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली…

मुख्यमंत्र्यांनी दिला राज्यातील जनतेला ‘हा’ शेवटचा इशारा

मुंबई दि १३: गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून आपण सर्व व्यवहार सुरु केले आणि त्यानंतर सुमारे ४ महिने आपण सर्वांनी एकजुटीने संसर्ग रोखला पण आता मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी आणि नियम न पाळल्याने संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अजूनही…

जयहिंद शुगर दोन हप्त्यात रु.२१०० प्रति टन प्रमाणे ऊस बिल देणार : चेअरमन गणेश माने देशमुख यांनी…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१३ : दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव येथील जयहिंद शुगर कारखान्याच्या सहाव्या गळीत हंगामाची सांगता नुकतीच करण्यात आली. यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक बब्रुवान माने देशमुख हे उपस्थित होते.चालू गळीत…

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस, डॉ. विनय सहस्त्रबुद्धे उपाध्यक्ष, भाई गिरकर…

मुंबई, 13 मार्च : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची सर्वसाधारण सभा आज मुंबई येथे पार पडली आणि त्यात ही…

सचिन वाझेंच्या व्हॉट्सअप स्टेटसमुळे चर्चेला उधाण

मुंबई : मनसुख हिरन यांच्या मृत्यूप्रकरणी वदात सापडलेले मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांची बदली झाल्यानंतर वाझेंची व्हॉट्सअप स्टेटसमुळे सर्वांची भुवया उंचावली आहेत. जगाला आता गुडबाय करण्याची वेळ आली आहे अस सुचक स्टेटस सचीन वाझे यांनी…
Don`t copy text!