ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गणेश माने देशमुख या अभ्यासू,विनयशील, प्रामाणिक आणि सुसंस्कृत युवक नेतृत्वाचा आज काँग्रेस प्रवेश !

मुंबई दि. १७ मार्च :गणेश माने देशमुख यांनी आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, खासदार हुसेन दलवाई, नामदार नसीम सिद्दीकी, आमदार प्रणिती शिंदे,सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रकाश बापू पाटील इत्यादी मान्यवरांच्या…

लायन्स क्लब अक्कलकोट रॉयल्सचा उदघाटन सोहळा संपन्न

अक्कलकोट, दि.१७ : अक्कलकोट येथे लायन्स क्लब अक्कलकोट रॉयल्स या नूतन क्लबचे उदघाटन प्रांतपाल अण्णासाहेब गळतगे यांच्या हस्ते संपन्न झाला. नूतन अध्यक्ष प्रदीप पाटील व संचालक मंडळाचा पद्ग्रहण सोहळा माजी प्रांतपाल डॉ व्यंकटेश यजुर्वेदी यांच्या…

सचिन वाझे यांचा राजकीय हँडलर कोण? देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

नवी दिल्ली, 17 मार्च मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे किंवा मुंबईचे पोलिस आयुक्त परमवीर सिंग हे फार लहान आहेत. त्यामुळे केवळ पोलिस आयुक्तांची बदली करून चालणार नाही, तर सचिन वाझे यांना ऑपरेट करणारे किंवा त्यांचे राजकीय हँडलर कोण, याचा शोध…

सोलापूर जनता सहकारी बँकेवर परिवार पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व

सोलापूर : सोलापूर जनता सहकारी मल्टी स्टेट बँकेचे निवडणूक मोठ्या चुरशीची झाली. या निवडणुकीत संघ पुरस्कृत परिवार पॅनल यांच्याविरोधात बँक बचाव परिवर्तन पॅनलने आव्हान दिले होते. परिवार पॅनलचे नेतृत्व माजी अध्यक्ष किशोर देशपांडे यांनी केले. तर…

पंतप्रधानांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेचा केला स्वीकार; देशभरातील सर्व लस उत्पादक…

मुंबई दि १७: गेल्या वर्षीप्रमाणे आता देखील संसर्गाला रोखण्यासाठी अतिशय काटेकोर पाऊले उचलण्यात येतील असा विश्वास देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी मिळावी जेणे करून लसीकरणाचा वेग वाढवता येईल तसेच हाफकिनला…

मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी; हेमंत नगराळे असणार मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. हेमंत नगराळे हे  आहेत. तर परमबीर सिंग यांच्याकडे आता गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवर ही माहिती दिली.…

भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचं कोरोनामुळे निधन

दिल्ली: भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचं आज करोनामुळं निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. उपचारादरम्यान आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.…

राज्यात 30 मार्चपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम

मुंबई, दि. 16 : शैक्षणिक, सेवा, निवडणुक, इतर कारणांकरिता सन 2020-21 या वर्षात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. अशा विद्यार्थ्यांचे व अर्जदारांचे नुकसान होवू नये म्हणून पुणे येथील बार्टी कार्यालयाने सर्व जिल्हा जात…
Don`t copy text!