ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पर्यटन वाढीच्या दृष्टीने राज्यातील पर्यटन स्थळांवरही अधिक सोयीसुविधा : मंत्री अदिती तटकरे

मुंबई, दि. 23 : महाराष्ट्र राज्य हे उद्योग क्षेत्रात कायम अग्रेसर असून कोविड काळातही मोठ्या प्रमाणात येथे परदेशी गुंतवणूक झाली आहे. याशिवाय पर्यटन वाढीच्या दृष्टीने राज्यातील पर्यटन स्थळांवरही अधिक सोयीसुविधा पुरविल्या जात असून जास्तीत…

राज्यात लवकरच महापारेषणमध्ये साडे आठ हजार पदांची भरती

मुंबई, दि. 23 : ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत जवळपास 8500 तांत्रिक श्रेणीतील रिक्त पदे भरण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. राज्यात वीज पारेषण कंपनीत तांत्रिक श्रेणीतील 8 हजार 500 पदांची ही भरती प्रक्रिया…

‘घरगुती गणेशमूर्ती विसर्जन,सेल्फी विसर्जन’ वृत्तपत्र स्पर्धेचे सोलापूरात बक्षीस वितरण

सोलापूर, दि.२३ : सोलापूर महानगरपालिकेमार्फत सर्व नागरिक व सार्वजनिक गणेश मंडळाना आवाहन करण्यात आले होते. सर्वत्र कोव्हीड-१९ या संसर्गजन्य विषाणूमुळे कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळात गणेश…

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळणार : मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई, दि. २३: राज्यात जून ते ऑक्टोबर २०२० या काळात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तसेच पायाभूत सुविधांच्या पुनउर्भारणीसाठी १० हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. आज…

खासगी रुग्णालयातील कोरोनाबाधीतांना रेमडेसिवीर मिळणार २३६० रुपयांना ! राज्यात ५९ औषध केंद्र केले…

मुंबई, दि. २३: खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधीतांना रेमडेसिवीर इंजेक्शन वाजवी किमतीत मिळावे यासाठी शासनाने त्याचे दर निश्चित केले आहे. २३६० रुपयांना हे इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक औषध केंद्र निश्चित…

उपमुख्यमंत्री कार्यालयाकडुन महत्वाचे स्पष्टीकरण, उपमुख्यमंत्री पवार व्हीसीद्वारे बैठकांना उपलब्ध

मुंबई, दि. २२ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सामाजिक सुरक्षिततेच्या कारणास्तव स्वत:ला गृहविलगीकरण केले असले तरी ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानातून त्यांचे कार्यालयीन कामकाज नियमित सुरु आहे. उपमुख्यमंत्री आवश्यकतेनुसार व्हीसी व…

महिला व बालकांशी संबंधी प्रत्येक महिन्याला होणार जिल्हास्तरीय बैठक महिला व बाल विकास मंत्री…

मुंबई, दि. 22 : महिला व बालविकासाच्या योजना या लोकचळवळ बनल्या पाहिजेत या मुद्द्यावर भर देताना महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस यंत्रणेने महिला व बालकांशी संबंधित प्रश्न प्राधान्यक्रमावर…

परदेशी नागरिकांसाठी व्हिसाचे नियम आणखी शिथिल,केंद्राचा निर्णय

दिल्ली,दि.२२ : भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी व्हिसाचे नियम आणखी शिथिल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.या निर्णयानंतर विमान आणि जलमार्गाने येणाऱ्या परदेशी नागरिकांना अधिकृत विमानतळावरच्या आणि बंधारामधल्या तपास…

राज्यातील खरीप हंगामातील धान्याची केंद्राकडून खरेदी सुरू

दिल्ली,दि.२२ : खरीप हंगाम 2020 - 21 साठी अनेक राज्यांकडून केंद्र सरकारने या हंगामातील धान्याची खरेदी सुरू केली आहे.यात महाराष्ट्र, तमिळनाडू आणि हरियाणा राज्यातून प्रामुख्याने ही खरेदी सुरू करण्यात आली आहे. या तिन्ही राज्यातून आतापर्यंत…

राज्याच्या परवानगीशिवाय आता सीबीआय चौकशी नाही,गृहमंत्री अनिल देशमुख यांची स्पष्टोक्ती

मुंबई,दि.२२ : महाराष्ट्रासाठी आणखीन एक मोठी बातमी आहे.ती म्हणजे आता सीबीआयला राज्य सरकारच्या परवानगीशिवाय कुठल्याही प्रकरणाची चौकशी राज्यात करता येणार नाही,असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. याची अधिकृत माहिती राज्याचे गृहमंत्री…
Don`t copy text!