ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुख्यमंत्री बोलतात ‘ते’ आणि प्रत्यक्ष स्थिती यामध्ये खूप मोठे अंतर,देवेंद्र फडणवीस यांची…

औरंगाबाद, दि.२१ : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज औरंगाबाद दौऱ्यावर होते.त्याठिकाणी त्यांनी येथे पत्रकार परिषदेला संबोधित केले.ते म्हणाले की... ▶️ तीन दिवसात ९ जिल्ह्यांचा प्रवास…

…अन् विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनाही अश्रू अनावर झाले… माझे लेकरु मला परत…

सांगली, दि. २१, : विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आपल्या आजच्या सांगली जिल्ह्याच्या दौ-यात तेथील तडवळे गावाला भेट दिली. या गावातील तरूण शुभम जाधव हा २२ वर्षाचा तरुण अतिवृष्टीमुळे पाण्यात वाहून गेला, त्यामुळे जाधव यांच्या कुटुंबियावर…

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे चंद्रकांत पाटलांना पत्र…काय आहे पत्रामध्ये पहा

मुंबई,दि.२१ : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठवले आहे ते भाजप सोडल्याचे पत्र आहे तसे आम्ही तुम्हाला दाखवत आहोत.

मुख्यमंत्र्यांकडून काटगाव येथील शेतकऱ्यांची विचारपूस,शासन पूर्णपणे पाठीशी, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय…

तुळजापूर, दि.२१ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील काटगाव येथेअतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची आज पाहणी केली. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये धीर धरावा हे शासन पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून शेतकऱ्यांचे…

एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित ! खुद्द जयंत पाटलांनी सांगितला मुहूर्त

मुंबई,दि.२१ : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीमधील आता निश्चित झाला आहे. एकनाथ खडसे यांनी आज (२१ ऑक्टोबर) भाजपला रामराम ठोकला आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसेंच्या…

पुलावर थांबून काही होणार नाही, प्रत्यक्षात मदत हवी,आमदार प्रवीण दरेकर यांचा अक्कलकोट भागात दौरा

अक्कलकोट, दि.२० : राज्यात पूरग्रस्तांच्याबाबतीत नुसती आश्वासने आणि चर्चाच सुरू आहेत.पुलावर थांबून काही होणार नाही तर प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत करायला हवी.त्यात हे सरकार कमी पडत असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी…

पूरग्रस्तांना मदत करण्याची पहिली जबाबदारी राज्य सरकारची,वंचितचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांचा…

अक्कलकोट, दि.२० : राज्यात अनेक ठिकाणी पुरामुळे नुकसान झाले ही खरी गोष्ट आहे,परंतु पूरग्रस्तांना मदत करणे ही पहिली जबाबदारी राज्य सरकारची आहे त्यानंतर केंद्र सरकारची आहे,असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब…

पंतप्रधान मोदी काही वेळात देशाला संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी ६ वाजता देशवासीयांना संबोधित करणार आहेत. याबाबतची माहिती स्वतः पंतप्रधानांनी ट्विट करुन दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.…

अतिवृष्टीग्रस्त भागांच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी उस्मानाबाद दौऱ्यावर

मुंबई, दि. १९ : - अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवार दि. २१ ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यात ते जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देतील, तसेच प्रत्यक्ष…

अक्कलकोट : मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते वारसदारांना धनादेशाचे वाटप

सोलापूर,दि.19: सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. नियोजन भवन येथे झालेल्या कार्यक्रमात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,…
Don`t copy text!