ध्यास विश्वसार्ह बातमीचा

प्राणहानी होता कामा नये, सतर्क राहून लोकांना विश्वासात घेऊन काम करा- मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला…

मुंबई, दि. १६:- राज्यात काही दिवसांसाठी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही गाफील राहू नका. नागरिकांनाही गाफील राहू देऊ नका. लोकांना माहिती देत राहा. प्राणाहानी होऊ नये यासाठी नागरिकांना विश्वासात घेऊन…

सोलापूरचे डॉ.शिवरत्न शेटे आता केंद्रात आयुषवर नियुक्त,अभिमान वाटेल असे काम करणार

सोलापूर, दि.१५ : आयुर्वेद शास्त्रातील योगदान आणि त्या ज्ञानाचा देशातील आरोग्यासाठी धोरणात्मक उपयोग व्हावा याकरिता केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत संपूर्ण देशातून चार आयुर्वेद तज्ज्ञांना…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रा.स्व. संघाचा शस्त्रपूजन उत्सव, पथसंचलन रद्द

सोलापूर, दि.15 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रतिवर्षी विजयादशमीच्या निमित्ताने सर्व शहरांमधून शस्त्रपूजन आणि संचलन काढले जाते. मात्र यावर्षी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव पाहता रा.स्व. संघाने आपला शस्त्रपूजन उत्सव आणि पथसंचलनाचा…

मुंबईतील पावसाच्या पाण्यासाठी नितीन गडकरींचा नवा प्लॅन,मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

मुंबई, दि.१५ : मुंबईत पडणाऱ्या पावसाचे पाणी जवळच्या उद्योगधंद्यासाठी वापरून ते पाणी पुनर्वापरात आणावे,असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.याबाबत त्यांनी पत्र लिहूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना…

पावसाच्या तडाख्यानंतर आता देशावर ‘ला निना’चे संकट

दिल्ली,दि.१५ : परतीच्या पावसाने देशाला तडाखा दिल्यानंतर आता हिवाळा देखील अधिक कडाक्याचा असेल,असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 'ला निना' या परिस्थितीमुळे अशी परिस्थिती येऊ शकते,असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राष्ट्रीय…

सोलापूर जिल्ह्यात निर्यातक्षम फळबागांची ग्रेपनेटद्वारे नोंदणी करा,कृषी विभागाचे आवाहन

 सोलापूर, दि.15 : किडनाशक उर्वरित अंश व किड रोगांची हमी देण्यासाठी हॉर्टिनेटद्वारे निर्यातक्षम बागांची नोंदणी करण्यात येते. जिल्ह्यातील निर्यातक्षम फळे व भाजीपाला उत्पादन करणाऱ्या निर्यातदार शेतकऱ्यांनी 2020-21 करिता नोंदणी/ नूतनीकरण कृषी…

मदत कार्यासाठी अक्कलकोट तालुक्यात एनडीआरएफची टीम दाखल,अडकलेल्या दीडशे लोकांना सुरक्षितस्थळी…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१५ : अक्कलकोट तालुक्यात बुधवारी रात्री बोरी नदीला आलेल्या पुरामुळे अनेक लोक स्थलांतरित झाले असून या भागात बचावकार्य वेगाने सुरू झाले आहे.या पार्श्वभूमीवर एनडीआरएफचे दोन पथक देखील दाखल झाले असून…

बोरी नदीच्या धोक्यामुळे मोट्याळच्या पुर्नवसनाची मागणी,वाचनालय गेले पाण्यात

अक्कलकोट, दि.१५ : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात परतीच्या पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे.या पार्श्वभूमीवर मोट्याळ गावामध्ये पाणी शिरले असून त्यांच्या कायम…

सोलापूर : नुकसानीची माहिती देण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

सोलापूर,दि.15: गेल्या दोन तीन दिवसात पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची माहिती कृषी विभागास तात्काळ कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. त्यांनी याबाबत प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे की, ज्या शेतकऱ्यांनी…

स्वतंत्र राज्य निवडणूक विभाग करण्याचा पूर्वीचा निर्णय रद्द,राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले…

मुंबई, दि १४ : राज्य निवडणूक विभाग असा नवीन विभाग निर्माण करण्याचा 14 ऑगस्ट 2019 चा शासन निर्णय रद्द करून पूर्वी प्रमाणेच सामान्य प्रशासन विभागाची एक शाखा म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय गणण्यात यावे असा निर्णय आज झालेल्या…
Don`t copy text!