ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अतिवृष्टीग्रस्तांना लवकरात लवकर मदत,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

सोलापूर, दि. 19:- हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकही जीव गमावता कामा नये, काळजी करु नका, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव…

नुकसानीचे पंचनामे गतीने करुन प्रस्ताव पाठवावेत,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जिल्हा प्रशासनाला…

सोलापूर, दि.19 :  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनाला आधार देण्याची गरज असून त्यासाठी लवकरात लवकर अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन मदतीसाठीचे प्रस्ताव पाठवावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी आज सोलापूर…

तुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला अक्कलकोट तालुक्यातील…

सोलापूर, दि. १९ : नुकसानग्रस्त शेतकरी, घरांची पडझड झालेले नागरिक यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे राहील. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्हाला दिलासा देण्यासाठी आम्ही आलो आहोत. तुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल, अशा…

सोलापूर : नीट परीक्षेत संगमेश्वरमधून साक्षी हेडगिरे,चैत्राली कुलकर्णी प्रथम

सोलापूर,दि.१७ : नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांच्यामार्फत सप्टेंबर 2020 मध्ये घेण्यात आलेल्या नीट राष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय पात्रता पूर्वपरीक्षेत भारतातून 14 लाख 37 हजार विद्यार्थी बसले होते.यामध्ये संगमेश्‍वर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी…

एसओपीचे काटेकोर पालन करत दसऱ्यापासून जिम, व्यायामशाळा सुरु करण्यास मान्यता- मुख्यमंत्री उद्धव…

मुंबई, दि. १७ :- कोरोना प्रतिबंधात्मकात्मक नियम व उपायांचे सक्तीचे पालन करत राज्यातील जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा दसऱ्यापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.…

कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताला मोठे यश, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७ टक्क्यावर

दिल्ली,दि.१७ : गेल्या काही दिवसांपासून भारताने कोविड-१९ विरुद्ध सुरू केलेल्या लढाईला मोठे यश मिळाले आहे. देशात उपचार सुरू असलेल्या covid-19 च्या रुग्णांची संख्या १ सप्टेंबर पासूनच्या दीड महिन्यानंतर पहिल्यांदाच आठ लाखांच्या…

पंचनाम्याची काळजी करू नका, सर्वतोपरी मदत करू,पालकमंत्र्यांनी दिला अक्कलकोटमधील पूरग्रस्तांना दिलासा

अक्कलकोट, दि.१७ : परतीच्या पावसामुळे केवळ एका विशिष्ट भागाचेच नुकसान झालेले नाही तर ते सगळीकडेच झालेले आहे.त्याचा अक्कलकोट तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे पंचनाम्याची काळजी करू नका,आपल्याला सर्वतोपरी मदत…

अतिवृष्टीग्रस्त भागाच्या भेटीसाठी अमित देशमुख  १८ आणि १९ ऑक्टोबरला लातूर व उस्मानाबाद जिल्हयात

लातूर,दि.१७ : राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख दि. १८ ते १९ आँक्टोंबर दरम्यान दोन दिवसाच्या लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून या काळात ते अतिवृष्टीने…

सीना नदीला पूर आल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड गाव पाण्यात

दक्षिण सोलापूर,दि.१७ : दक्षिण सोलापूर तालुक्याला भिमा आणी सीना नदीच्या महापूरामुळे अनेक भागांमध्ये पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाली आहे . चित्रा नक्षत्राच्या पावसाने पूर्ण राज्यभर पावसाने हजेरी लावून सर्व धरण, तलाव ,नदी ,नाले ,ओढे…

19 ऑक्टोबरला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर,शेतकर्‍यांच्या भेटी घेणार

मुंबर्ई,दि.17 : राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतकर्‍याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी…
Don`t copy text!