ध्यास विश्वसार्ह बातमीचा

एकही शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही,उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पंढरपूरात ग्वाही

पंढरपूर, दि. १७ : गेल्या चार-पाच दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच घरांची पडझड झाली आहे. नुकसानभरपाई पासून एकही शेतकरी व नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही याची दक्षता घेवून,…

अक्कलकोटमध्ये वटवृक्ष मंदिरात घटस्थापनेने नवरात्र महोत्सवाला प्रारंभ

अक्कलकोट,दि.17 : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सालाबादाप्रमाणे नवरात्र महोत्सवा निमित्त देवीची स्थापना व घटस्थापना करण्यात आली. कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने यंदा कोणत्याही भाविकांना या धार्मिक कार्यक्रमात…

अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी अक्कलकोट दौऱ्यावर

मुंबई दि 17 : राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी, ग्रामथ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवार 19 रोजी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.…

सोलापूर स्मार्ट सिटी की खड्डे सिटी : अंबादास करगुळे यांचा सवाल,सोलापूर शहर युवक काँग्रेसच्यावतीने…

सोलापूर, दि.१६ : सोलापुर महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शहरात सर्वत्र खड्डे पडले असुन या कारभाराचा निषेध करण्यासाठी आज नवी पेठ सरस्वती बुक डेपो बोळात येथे उपरोधात्मक MUD BIKE RACE (मोटार रेस)…

देशातील विविध प्रकारच्या धान्यांच्या 17 प्रजाती देशाला समर्पित, शेतकऱ्यांचे योगदान विसरता येणार…

दिल्ली,दि.१६ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील विविध प्रकारच्या धान्यांच्या 17 प्रजाती देशाला समर्पित केल्या. देशात अन्नधान्याची क्रांती घडवून आणायचे असेल तर शेतकरी हा घटक महत्त्वाचा मानावा लागेल. covid-19 च्या काळातही…

मुंबईला अखंडित वीजपुरवठ्यासाठी विक्रोळी 400 केव्ही उपकेंद्र प्रकल्प वेळेत पूर्ण करा –…

मुंबई,दि. 16: मुंबईची पुढील काळातील विजेची गरज भागविण्यासाठी विक्रोळी येथे प्रस्तावित 400 के.व्ही. जीआयएस उपकेंद्र प्रकल्पाचा आढावा घेऊन हे काम तातडीने सुरू करुन 2023 पर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे…

महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर…

पुणे, दि. 16 : 'महात्मा फुले जन आरोग्य योजनें'तर्गत कोरोना बाधित पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास काही रुग्णालये टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. अशा रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे…

पालकमंत्री दत्तात्रय भरणे उद्या अक्कलकोट दौऱ्यावर

अक्कलकोट, दि.१६ : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे उद्या (शनिवारी ) अक्कलकोट तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. ते मागच्या दोन दिवसात झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. सकाळी 10.45 वाजता शिरशी (ता.अक्कलकोट) येथे त्यांचे आगमन…

अक्कलकोट : बोरी नदीचा पूर ओसरला; आता भीमा नदीकाठी पूरस्थिती,पुराचा ३३ गावाला फटका, ३५ जनावरे दगावली

अक्कलकोट, दि.१६ : अक्कलकोट तालुक्यात शुक्रवारी सकाळी बोरी नदीला आलेला पूर ओसरल्याने मैंदर्गी,गाणगापूर दुधनी,अफजलपूर मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.आता या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना पंचनाम्याची प्रतीक्षा…

उमेद अभियान अभियान बंद होणार नाही,अभियान संबंधीत अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये,मुख्य कार्यकारी…

मुंबई, दि. १६ : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तथा उमेद अभियानाच्या अंमलबजावणीमध्ये समुदाय संसाधन व्यक्तींची महत्त्वपूर्ण भूमिका असून समुदायस्तरीय संस्थांच्या माध्यमातून त्यांच्या सेवा यापुढेही समुदायास उपलब्ध होणार…
Don`t copy text!