कुरनूर धरणात अद्यापही ६० टक्के पाणी शिल्लक ; यंदाचा उन्हाळा अक्कलकोटसाठी सुसह्य राहणार
मारुती बावडे
अक्कलकोट : कुरनूर धरणात यंदा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ६० टक्के पाणी शिल्लक असल्याने तालुक्याचा उन्हाळा सुसह्य जाणार आहे. नदीकाठच्या गावांना तर दिलासा मिळेलच पण खास करून अक्कलकोट शहरातील पाणीटंचाई तीव्रतेने…