ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कुरनूर धरणात अद्यापही ६० टक्के पाणी शिल्लक ; यंदाचा उन्हाळा अक्कलकोटसाठी सुसह्य राहणार

मारुती बावडे अक्कलकोट : कुरनूर धरणात यंदा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ६० टक्के पाणी शिल्लक असल्याने तालुक्याचा उन्हाळा सुसह्य जाणार आहे. नदीकाठच्या गावांना तर दिलासा मिळेलच पण खास करून अक्कलकोट शहरातील पाणीटंचाई तीव्रतेने…

सीएनजी पंप नसल्याने अक्कलकोटला भाविकांची मोठी गैरसोय ; तीर्थक्षेत्र असून काय उपयोग ; भाविकांचा सवाल…

मारुती बावडे अक्कलकोट : अक्कलकोटच्या चोहोबाजूने रिंग रोड बायपास होत असले तरी सीएनजी विना भाविकांची मोठी फरपट होत आहे. हजारो वाहने दर्शनासाठी अक्कलकोटच्या दिशेने येत असले तरी त्यांना सीएनजीची सुविधा मिळत नसल्याने वाहनधारकातून संतापाची लाट…

सकारात्मक दृष्टिकोनातूनच यश प्राप्ती : बावडे ; आहेरवाडीत दहावी – बारावी विद्यार्थ्यांचा निरोप…

दक्षिण सोलापूर, दि.१३ : दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथील श्री मल्लप्पा कोनापुरे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य…

सुशीलकुमार शिंदे यांनी दिले शहाजी वाचनालयास पुस्तक भेट

अक्कलकोट : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या जीवनावरील प्रकाशित झालेली पुस्तके अक्कलकोट येथील श्रीमंत शहाजीराजे भोसले शतकोत्तर वाचनालयास भेट म्हणून दिली. ही पुस्तके त्यांच्या सोलापूर येथील ' जनवात्सल्य ' या…

बंजारा समाजाच्या विकासासाठी ‘वनार्टी’ व नंगारा बोर्ड स्थापणार

वाशिम ‍: बंजारा समाजाच्या विकासासाठी शासन सदैव सकारात्मक आहे. कुणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता शासन घेईल. बंजारा समाजाच्या विकासासाठी ‘वनार्टी’( वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था) संस्था, तसेच नंगारा बोर्ड स्थापन करुन…

जीवनाच्या संघर्षात स्वामी भक्तीने समाधान लाभले – ज्ञानदा कदम

अक्कलकोट : आज पर्यंत जीवनात आई-वडिलांकडून सर्व सुख समाधान लाभले आहे. असे असले तरी अँकरिंग क्षेत्रात करिअर बनविताना बरेच आव्हानात्मक संघर्षांना सामोरे जावे लागल्याने अनेक वेळा मानसिक संघर्षाची तयारी ठेवावी लागली. अशा प्रसंगात मला स्वामी…

कठीण काळात बाळासाहेबांनी पंतप्रधानांना मोठी साथ दिली ; त्यामुळे ते तिथे पोहोचू शकले – ठाकरे

मुंबई : गोरेगावात उत्तर भारतीयांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही भाजपला सोडले आहे, हिंदुत्व नाही व भाजप म्हणजे हिंदुत्व नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. पुढे…

ब्रेकिंग..! राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर, रमेश बैस राज्याचे नवे राज्यपाल

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. रमेश बैस हे राज्याचे नवे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनामा मंजूर करण्यात आल्याची माहिती…

अक्कलकोट येथे नविन औद्योगिक वसाहत निर्माण करणार ; उद्योग मंत्री उदय सामंत यांची ग्वाही

अक्कलकोट दि. ११. उद्योग मंत्री उदय सामंत हे शनिवारी सोलापूर येथे शासकीय भेटीवर असताना अक्कलकोट शिवसेना तालुकाप्रमुख संजय देशमुख यानी नवीन एमआयडीसीची मागणी केली. अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र असुन अनेक नविन रस्त्यांचे कामे झाली आहेत. उद्योगधंदे…

एन.एम.एम.एस. परीक्षेत अनंत चैतन्य माध्यमिक प्रशालेचे यश

कुरनूर : आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांकरिता घेतली जाणारी राष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा NMMS (नॅशनल मिन्स कम मेरीट स्कॉलरशिप इयत्ता आठवीं)च्या परीक्षेसाठी बसलेल्या एकुण सात विद्यार्थ्यांपैंकी महर्षि विवेकानंद…
Don`t copy text!