Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
मुंबईत तीन मजली चाळ कोसळली; सिलिंडर स्फोटाचा संशय, १२ जण गंभीर जखमी
मुंबई : वृत्तसंस्था
मुंबईतील वांद्रे परिसरात १८ जुलै २०२५ रोजी सकाळी एक भीषण दुर्घटना घडली. भारत नगर येथील चाळ क्रमांक ३७ ही तीन मजली इमारत अचानक कोसळली, आणि १२ जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेने परिसरात…
राज्यपालांच्या भेटीत जनसुरक्षा विधेयकाला विरोध ; विजय वडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मविआच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली आहे. जन सुरक्षा विधेयकावर राज्यपालांनी स्वाक्षरी करु नये म्हणून राज्यपालांची भेट घेतली आहे. यानंतर बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, जन सुरक्षा…
विधीमंडळातील पाससाठी पाच हजार, दहा हजार रेट !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील विधीमंडळाच्या लॉबीत गुरुवारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, आमदार शशिकांत शिंदे…
विधिमंडळ परिसरात राडा : आ.जितेंद्र आव्हाड गाडीच्या खाली घुसले !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या विधिमंडळ परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये काल हाणामारी झाली. त्यानंतर जितेंद्र आव्हाड रात्री दोन वाजेपर्यंत विधिमंडळ परिसरात थांबून आंदोलनाच्या भूमिकेत होते. त्याच…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आदित्य ठाकरेंची जहरी टीका
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर चांगलेच तोंडसूख दिले. त्यांनी त्यांना गद्दार, नमक हराम, एहसान फरामोश, निर्लज्ज व्यक्ती अशा विविध उपमा देत…
मंत्री राणेंचे वादग्रस्त विधान : आता अजानही मराठीतून झाली पाहिजे !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी मदरशांवर लक्ष्य करत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हिंदी-मराठी भाषेच्या वादावर बोलताना मंत्री नितेश राणे यांनी मराठी सक्तीचीच असली…
शेतकऱ्यांच्या पदरी निराशा : देशातील कांद्याच्या दरात मोठी घसरण !
छत्रपती संभाजीनगर: वृत्तसंस्था
निसर्गाचा लहरीपणा, सरकारच्या बेहिशेबी धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी नेहमीच अडचणीत येतो. त्यातच आगीत तेल ओतल्याप्रमाणे मागील तीन महिन्यांपासून बांगलादेशकडून होणाऱ्या आयातबंदीमुळे देशातील कांद्याच्या दरात…
हनी ट्रॅप मुद्द्यावरून विरोधक विधानसभेत आक्रमक !
मुंबई: वृत्तसंस्था
राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हनी ट्रॅप मुद्द्यावरून विरोधक आज (दि. १७) विधानसभेत आक्रमक झाले. त्यानंतर त्यांनी सभात्याग करत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेस नेते व आमदार नाना पटोले यांनी हनी…
शाईफेक हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी अक्कलकोट बंदची हाक
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये झालेला जीवघेणा हल्ला हा पुरोगामी विचारांवर झालेला प्रतिगामी हल्ला असून, बहुजन समाज आणि सकल मराठा समाज हा हल्ला कदापिही खपवून घेणार नाही. या…
मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय : १४ वादग्रस्त गावे राज्याच्या अधिकार क्षेत्रात !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. दशकांपासून सुरू असलेल्या आंतरराज्यीय सीमा समस्येचे निराकरण करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…