Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
मोठी बातमी : मंत्री कोकाटेंचं पुन्हा शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य !
नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तुम्ही दोन -चारा वर्ष कर्जमाफीची वाट पाहाता,…
प्रकाश आंबेडकर आक्रमक : मुख्यमंत्र्यांना दिले थेट आवाहन !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षापासून महापुरुषांबाबत अनेक वादग्रस्त वक्तव्य होत असतांना आता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘फुले’ या हिंदी सिनेमााचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मात्र, या सिनेमातील…
रोहित पवारांनी शेतकऱ्यांसाठी केली सरकारकडे मोठी मागणी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने निवडणुकीमध्ये शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती मात्र आता सरकारने हि घोषणा पूर्ण होवू शकत नसल्याचा दावा केल्यानंतर आता महाविकास आघाडीतील नेत्यांनी सरकारवर हल्लाबोल करीत आहे तर शरद पवारांचे…
भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य : … माझे सरकार राहिले पहिजे !
मुंबई : वृत्तसंस्था
भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानाने राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगू लागली आहे. जो या कार्यक्रमाला येतो त्यांचा प्रमोशन होतो असे आयोजकांनी सांगितले. पण माझे प्रमोशन होण्यासाठी माझे सरकार राहिले पहिजे,…
वडेट्टीवार यांचा खोचक टोला : अजित पवारांमागे काकांची पुण्याई !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असली तरी शरद पवार हेच आमचे दैवत आहेत. कालही आम्ही शरद पवारांना दैवत मानत होतो आणि आजही मानतो. पण देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा नेता मिळाला आहे. त्यांनी…
आकाची टोळी अजूनही सक्रीय ; आ.धस यांचा दावा !
बीड : वृत्तसंस्था
बीड जिल्ह्यातील सरपंच खून प्रकरणी आरोपी जेरबंद होवून कोर्टात सुनावणी सुरु असतांना आता भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मीक कराडची टोळी आजही बीड जिल्ह्यात सक्रिय असल्याचा दावा केला आहे. 'आका'ची टोळी आजही कार्यरत आहे. एसीपी…
वटवृक्ष मंदिरात आता आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्याचा निर्णय !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोटमधील भाविकांची वाढती गर्दी आणि त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.ही समिती प्रत्यक्षात मंदिराला भेट देईल आणि…
दादांचे महत्वाचे विधान : कोकाटेंचे मंत्री पद जाणार असल्याची जोरदार चर्चा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी कर्जमाफीवरुन वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर त्यांच्यावर राज्यभरातून टीका करण्यात आली. यावरून वाद निर्माण झाल्यानंतर अखेर कोकाटे यांना आपल्या…
बांधकाम व्यावसायिकावर बेछुट गोळीबार !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील गुन्हेगारी दिवसेदिवस वाढत असतांना आता चेंबूरमधील आचार्य अत्रे उद्यानाजवळील सिग्नलजवळ एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री सुमारे 9.50 वाजता घडली. दोन अज्ञात बाईकस्वारांनी…
शेतकर्याने कोबी पिकात फिरवला रोटावेटर
नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यानी कर्जमाफ होणार असल्याची आशा होती मात्र ती आशा मावळल्यानंतर अनेक शेतकर्यांनी आपले आयुष्य संपविल्याच्या घटना ताज्या असतांना आता सिन्नर तालुक्यातील विंचुरी दळवी येथे गट नं. 490 या ठीकाणी…