ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

उत्कृष्ट सेवेकरिता महाराष्ट्राला चार ‘राष्ट्रपती पोलीस पदक’; राज्याला एकूण ७४ पोलीस पदक

नवी दिल्ली : पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण ७४ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील ४  पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, २५ पोलीस शौर्य पदक  तसेच  प्रशंसनीय सेवेकरिता ४५ ‘पोलीस पदक’ जाहीर…

स्वातंत्र्यदिनाच्या तोंडावर घातपाताचा प्रयत्न, “या” राज्यातुन एक ग्रेनेड जप्त

अमृतसर :  भारताचा ७५वा स्वातंत्र्यदिन रविवार १५ ऑगस्ट २०२१ रोजी साजरा होणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या तोंडावर पाकिस्तानकडुन घातपाताचा प्रयत्न सुरू आहेत. पंजाबमधील अमृतसरच्या रणजीत अॅव्हेन्यू या पॉश भागातून एक ग्रेनेड जप्त करण्यात आला आहे.…

महाराष्ट्राला चार राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, दि. १२ : महाराष्ट्रातील चार युवकांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी आज केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुणे येथील सौरभ नवांदे आणि चेतन परदेशी…

१२७वि घटनादुरुस्ती विधेयक लोकसभा पाठोपाठ राज्यसभेतही बहुमताने मंजूर

नवी दिल्लीः लोकसभा आणि राज्यसभेत १२७ वी घटनादुरुस्ती विधेयक मंजूर झाला आहे. लोकसभेत हे विधेयक मंगळवारी मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत बहुमताने हे विधेयक मंजूर झाला आहे. त्या बरोबर लोकसभेप्रमाणे राज्यसभेतही या विधेयक विरोधात एकही मत पडला…

हिमाचलमधील भीषण दुर्घटनेत १० मृत्यू, अजूनही ढिगाऱ्याखाली २५ ते ३० जण अडकल्याची शक्यता

किंनौर : हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातल्या रेकांग पियो-शिमला या राष्ट्रीय महार्मागावर भुस्कलनामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे. स्थानिक…

व्यक्तीच्या जडणघडणमध्ये भाषेचे अभुतपुर्व योगदान : कवी आणि गीतकार दासू वैद्य

नवी दिल्ली, दि. 10 : व्यक्तीच्या जडणघडणमध्ये भाषेचे अभुतपुर्व योगदान असल्याचे मत प्रसिध्द कवी आणि गीतकार दासू वैद्य यांनी मांडले. “भाषा आणि आपण ” विषयावर महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे …

पूरग्रस्तांना विम्याचे पैसे लवकर मिळावेत! देवेंद्र फडणवीस यांची निर्मला सीतारामन यांच्याकडे मागणी

नवी दिल्ली, 9 ऑगस्ट : नुकत्याच आलेल्या महापुरामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना विम्याचे पैसे लवकर मिळावेत, या मागणीसाठी आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री निर्मला…

गणपतराव देशमुख यांच्यासारखा स्वच्छ चारित्र्यसंपन्न असा नेता मिळणे, हे महाराष्ट्राचे भाग्य : शरद पवार

सांगोला,दि.८ : स्व. गणपतराव देशमुख यांच्या सांगोला येथील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची आज सांत्वनपर भेट घेतली,असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे .माझ्या घरातील सर्व सदस्य शेकाप विचारांचे होते.…

सुवर्णपदकविजेत्या नीरज चोप्राचं कौतुक करायला शब्द अपुरे – उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक…

मुंबई, दि. ७ :- “टोकियो ऑलिंपिकमध्ये 87.58 मीटर भाला फेकून स्पर्धेतलं ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राचं कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. देशाला मैदानी खेळांमधलं पहिलं वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्रानं आज इतिहास रचला…

नीरज चोप्राने घडवला इतिहास ; टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाला मिळवुन दिला सुवर्ण पदक…

टोकियो : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने भालाफेकच्या अंतिम फेरीत त्याने सुवर्ण पदक जिंकुन भारताचा पदकाचा दुष्काळ संपवल आहे. त्याने पहिल्या व दुसऱ्या प्रयत्नातच एवढ्या लांब भाला फेकला की प्रतिस्पर्धींनी सुवर्णपदकाची अपेक्षाच सोडली. दरम्यान,…
Don`t copy text!