ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

लस आयातीसाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय धोरण तयार करावे – राजेश टोपे

• म्युकरमायकोसीसवरील इंजेक्शनची एमआरपी कमी करावी • राज्याचा रुग्णवाढीचा दर एक टक्क्यांहून कमी. • रुग्णवाढीत ३६ राज्यांमध्ये महाराष्ट्राचा ३१ वा क्रमांक • वैद्यकीय महाविद्यालये नसलेल्या १८ जिल्ह्यांमध्ये टेलीआयसीयू उपचाराची सोय…

यंदा मान्सूनचे आगमन तळकोकणात “या” तारखेला होणार

दिल्ली : मान्सून बाबत हवामान विभागाने आनंदाची बातमी दिली आहे. यंदा मान्सून सर्वसाधारण १ जूनला केरळमध्ये धडकण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. मान्सून केरळमध्ये वेळेवर दाखल होणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. असे …

“या” झुऑलॉजी पार्कमधील आठ सिंहाना झाली कोरोनाची लागण

हैदराबाद : येथील नेहरू झुलॉजीकल पार्कमधील ८ सिंहाना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत केवळ मानुष्याना कोरिणाची लागण झाल्याचे पाहायला मिळाले होते. सिंहाना कोरोनाची लागण होण्याची ही देशातील पहिलीच घटना आसल्याचे बोलले जात…

वरिष्ठ पत्रकार, दंगल फेम न्यूजअँकर रोहित सरदाना यांचे हृदयाघाताने निधन

नवी दिल्ली : वरिष्ठ पत्रकार आणि हिंदी न्युज चॅनेल आज तकचे वरिष्ठ अॅंकर रोहित सरदाना यांचे आज (३० एप्रिल) निधन झाले आहे. रोहित सरदाना यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते अवघे ४२ वर्षांचे होते. सरदाना यांना काही दिवसांपूर्वी…

काँग्रेस खासदार राजीव सातव यांची प्रकृती स्थिर !

मुंबई, दि.२८ : काँग्रेसचे नेते आणि खासदार राजीव सातव हे कोरोनाबाधीत असून त्यांची प्रकृती काल गंभीर बनली होती. तर आज गुरुवारी त्यांची प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांची प्रकृती सुधारणा होऊन स्थिर असल्याचे माहिती मिळाली आहे. राजीव…

कोरोना लसींचे दर कमी करण्यास केंद्र सरकारने दिले सिरम आणि भारत बायोटेकला निर्देश

नवी दिल्ली : जगभरातील खुल्या बाजारपेठेच्या तुलनेत कोविड -१९ लसींचे किंमत भारतात अधिक असल्याचे दिसून आले आहे. या कोरोना लसींच्या किंमतीवरून राज्यांकडून होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने सिरम आणि भारत बायोटेक या दोन…

घरातही मास्क वापरण्याचा आणि पाहुण्यांना घरी न बोलविण्याचा केंद्र सरकारचा सल्ला

नवी दिल्ली : येणारा काळ हा कुणालाही आपल्या घरी आमंत्रित करण्याचा नाही, तर घरातही मास्क लावण्याचा आहे, असा इशारा नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी आज सोमवारी दिला. केंद्राने म्हटले आहे की, संशोधनातून असे दिसून आले आहे की एक…

कर्नाटकात १४ दिवसांच्या लॉकडाऊन; अत्यावश्यक सेवांना चार तासांचा मुभा

बंगळुरू : महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान पाठोपाठ कर्नाटकात वाढत्या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन जाहीर केली आहे. कर्नाटकात दररोज १० हजारांहून अधिक रुग्नांची नोंद केली जात आहे.…

कोरोनामुळे देशात दररोज ५ हजारापेक्षा जास्त मृत्यू होणार; वॉशिंग्टन विद्यापीठाने दिली पत्रकारांना…

नवी दिल्ली : वाढत्या कोरोनामुळे देश मोठ्या अडचणीतआहे. येत्या काही दिवसांत हे संकट अधिक तीव्र होणार आहे. भारतातील कोरोना मृतांचा आकडा मे च्या मध्यावधीपर्यंत ५ हजारच्यावर पोहोचू शकतो, असा अंदाज अमेरिकेतील एका संस्थेने दिला आहे.याचा अर्थ असा…

पंतप्रधानांसमवेत मुख्यमंत्र्यांची सकारात्मक चर्चा; कोविडची लढाई जिंकण्याचा आत्मविश्वास

मुंबई दि 23: पंतप्रधानांनी कोविड संसर्ग रोखण्यावर लॉकडाऊन हा अखेरचा पर्याय म्हणून सांगितला. महाराष्ट्रासाठी दुर्दैवाने असे कडक निर्बंध लावण्याची वेळ आली आहे मात्र आम्ही अर्थचक्राला झळ बसू नये याची देखील काळजी घेत आहोत असे स्पष्ट करून…
Don`t copy text!