ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

आरक्षणाचा वाद चिघळला : मंत्री भुजबळांवर जरांगे पाटलांचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आज मंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर देत भुजबळांवर तीव्र टीका…

सरकार काढणार कुणबी नोंदीची श्वेतपत्रिका ; मंत्री पाटलांचे विधान !

सांगली : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमकपणे भूमिका नेहमीच घेत असतांना आता राज्यात 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्याआधारे 10 लाख प्रमाणपत्रे दिली आहेत. सरकार पारदर्शकपणे काम करत आहे.…

मंत्री भुजबळांचा डाव मुख्यमंत्र्यांना समजला ; मनोज जरांगे पाटील !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे मंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ हे मराठा समाज व सरकारचे मन जुळू नये म्हणून कट कारस्थान करत आहेत. त्यांचा हा डाव आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आला आहे, असा दावा मराठा आंदोलक…

मुलाच्या २५ वर्षांनंतर मिळणार ३४ लाख रुपये : वाचा काय आहे योजना !

मुंबई : वृत्तसंस्था भारत सरकारची लहान बचत योजना पब्लिक प्रोव्हिडंट फंड (पीपीएफ) ही आहे, जी नेहमीच सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी लोकप्रिय आहे. या योजनेत सरकारी हमीसह निश्चित परतावा मिळतो. जर तुम्ही तुमच्या मुलांच्या नावाने दरवर्षी…

मंत्री आदिती तटकरेंची मोठी घोषणा : लाडक्या बहिणींना दिली आनंदाची बातमी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. आत्तापर्यंत कोट्यावधी महिलांना 13 महिने पैसे मिळाले आहेत. मात्र ऑगस्ट महिन्याचा…

जागतिक साक्षरता दिन नागनहळळी आश्रमशाळेत उत्साहात साजरा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी जागतिक साक्षरता दिन हा शिक्षण, विज्ञान व सांस्कृतिक विकास याला चालना देऊन शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी विशेष महत्त्वाचा ठरतो. या दिवसाचे औचित्य साधून नागनहळळी येथील आश्रमशाळेत साक्षरता दिन…

ठाकरे बंधूंना आमच्या शुभेच्छा ; मंत्री बावनकुळेंचे सूचक विधान !

नागपूर : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र आल्यापासून अनेक राजकीय चर्चेला उधान सुरु झाले असून आता यावर भाजपचे नेते व मंत्री बावनकुळे यांनी एक महत्वाचे विधान केले आहे. आमच्या पक्षाकडून त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी…

परिवहन मंत्र्यांचे आदेश : ‘या’ वाहनांना मिळणार नाही पेट्रोल–डिझेल !

मुंबई : वृत्तसंस्था भविष्यातील पिढीला प्रदूषणमुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीने स्वतः वर पर्यावरणपूरक काही निर्बंध घालून घेणे गरजेचे आहे. त्या उद्देशाने प्रत्येक वाहनाला दिले जाणारे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) हे वैध असणे…

राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस तर सोलापूरला चार दिवसांचा यलो अलर्ट

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या विविध भागांत सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून, ठिकठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरींची नोंद झाली आहे. कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा जोर राहील, भारतीय हवामान…

महायुती सरकारने शेतकऱ्यांचा जीव घेतला ; कॉंग्रेस नेत्यांचा गंभीर आरोप !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे खोटे स्वप्न दाखवून गद्दारी करणाऱ्या या महायुती सरकारमुळे आठ महिन्यांत तब्बल ११८३ शेतकऱ्यांनी जीवन संपवले. पश्चिम विदर्भात ७०७ तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ५२० शेतकऱ्यांनी जीवन संपवले.…
Don`t copy text!