ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

राज्य सरकारचा मोठा निर्णय : महाराष्ट्रात 10 हजार जागा भरणार !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून प्रलंबित असलेल्या अनुकंपा तत्त्वावरील नोकऱ्यांबाबत राज्य सरकारने अखेर मोठा निर्णय घेतला आहे. राज्यभरात जवळपास 9,658 रिक्त जागा असून, या सर्व जागा येत्या 15 सप्टेंबर 2025 पर्यंत भरण्यात येणार…

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी खुशखबर : “एमबीबीएस प्रवेशात ‘इतक्या’ जागा वाढ !

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने नुकतीच एक मोठी घोषणा करत देशभरातील २,७२० नवीन एमबीबीएस जागांना मान्यता दिली आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात प्रवेशाच्या संधी वाढल्या असल्या, तरी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी याचा थेट लाभ…

सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना मोठा दिलासा : दुचाकीसह चारचाकी झाल्या स्वस्त !

मुंबई : वृत्तसंस्था वस्तू आणि सेवा करातील (जीएसटी) सवलतींमुळे ग्राहकांना 350 सीसी क्षमतेपर्यंतच्या दुचाकींचे दर 5 हजार 800 ते 15 हजार रुपयांपर्यंत कमी होतील. तर, 1,500 सीसी क्षमतेच्या आतील कारच्या किमती 25 ते 40 हजार रुपयांपर्यंत कमी…

युवकांनी सुशीलकुमार शिंदे यांचा आदर्श घेऊन कर्तृत्ववान बनावे

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत संघर्षाच्या जोरावर मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, राज्यपाल अशा उच्च पदांपर्यंत मजल मारली. युवकांनी त्यांचा आदर्श…

मोठी बातमी : भाजपचे नेते नारायण राणे रुग्णालयात दाखल !

मुंबई : वृत्तसंस्था भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ही…

केंद्राच्या ऐतिहासिक निर्णयांवर बालविकास मंत्री तटकरेंचे विधान !

मुंबई : वृत्तसंस्था जीएसटी परिषदेच्या ५६व्या बैठकीत घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांमुळे केंद्र सरकारचे देशभरातून स्वागत होत असतांना आता देशातील शेतकरी, लघु-मध्यम उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र…

…तर मंत्री भुजबळ राजीनामा देणार का ? ; संजय राऊत !

मुंबई : वृत्तसंस्था मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे यांचे पाच दिवस मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होते. अखेर राज्य सरकारकडून जरांगे यांची आंदोलनस्थळी भेट घेत त्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र राज्य…

आम्ही आता राजकारण शिकलो ;  मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या अनेक महिन्यापासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे आंदोलन सुरु केले होते. मराठा आरक्षण जीआरचा ओबीसी आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही. मराठ्यांना आणि ओबीसींना त्याच्या…

तरी मराठ्यांना आरक्षण मीच मिळवून देणार,’ ; जरांगे पाटलांचा ठाम निर्धार !

मुंबई : वृत्तसंस्था ओबीसी समाजासाठी सरकारने स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे मनोज जरांगे यांनी स्वागत केले आहे. असे असले, तरी मराठ्यांना ओबीसीमध्ये समाविष्ट करून आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी आपलीच असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.…

ऑपरेशन सिंदूरचे यश हे आत्मनिर्भरतेचे फलित

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी ऑपरेशन सिंदूरमधील विजय हा भारताच्या आत्मनिर्भरतेचा ठसा आहे. या पराक्रमाकडे पुढील पिढीने प्रेरणादायी नजरेने पाहावे आणि तरुणांनी देशसेवेकडे वळावे,असे प्रतिपादन सेवा निवृत्त विंग कमांडर अविनाश मुठाळ यांनी केले.…
Don`t copy text!