ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

साने गुरुजी शिक्षकरत्न  पुरस्कार जाहीर

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला तालुका शाखा अक्कलकोटच्यावतीने देण्यात येणारे तालुकास्तरीय साने गुरुजी आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार अकरा जणांना जाहीर झाले आहेत. त्यांचा सत्कार मंगरूळे प्रशाला अक्कलकोट येथे १५…

…तेव्हा माझी किमत कळेल ; दादांनी व्यक्त केली खंत !

पुणे : वृत्तसंस्था राज्यात आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर असताना महायुतीमधील अजित पवार गट विविध कारणानिमित्त जोरदार चर्चेत येत असतांना नुकतेच आता अजित पवारांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. जिथं पिकतं तिथं…

मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट : ११ रोजी होणार सुनावणी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा अारक्षणाबाबत राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पिटीशनवर येत्या अाठवड्यात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी अपेक्षित असून ११ सप्टेंबर रोजी ही सुनावणी होईल,अशी माहिती याचिकाकर्ते विनाेद पाटील यांनी दिली.…

गुजरातमध्ये धोकादायक आजाराने 12 जणांचा मृत्यू

कच्छ : वृत्तसंस्था पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील मुसळधार पाऊस आणि पुराच्या उद्रेकानंतर आता पसरलेल्या गूढ तापामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत होता. या तापावर डॉक्टर…

विक्रम खेलबुडे सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे पुन्हा अध्यक्ष

सोलापूर : प्रतिनिधी  सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा विक्रम खेलबुडे यांची एकमताने निवड करण्यात आली.सरचिटणीस म्हणून सागर सुरवसे तर किरण बनसोडे खजिनदार म्हणून निवड करण्यात आली. गेल्या ११ वर्षापासून विक्रम खेलबुडे…

नेत्यांबद्दलची विश्वसनीयता कमी होत चालली – मंत्री नितीन गडकरी

नागपूर : वृत्तसंस्था राजकारणी जसे बोलतात तसे वागत नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षात राजकीय नेत्यांबद्दलची विश्वसनीयता कमी होत चालली आहे. लोकांना मूर्ख बनविणे सोपे आहे असे अनेकांना वाटते. काही तर समाजाला अनेक प्रकारे तोडण्यासाठी प्रयत्न…

महायुतीमधून दादा बाहेर पडणार ? जयंत पाटलांचा मोठा दावा !

मुंबई : वृत्तसंस्था आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकारण अनेक वक्तव्याने तापले असतांना नुकतेच शरद पवार गटाचे प्रदेशाध्‍यक्ष जयंत पाटील यांनी महायुतीबाबत महत्त्‍वपूर्ण दावा केला आहे. त्‍यांच्‍या विधानाने महायुतीमध्‍ये सारं काही…

मी परिणामाची चिंता करत नाही ; जरांगे पाटलांचा निर्धार !

जालना : वृत्तसंस्था गेल्या वर्षभरापासून राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील सरकारशी लढा देत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी जरांगे पाटलांनी सरकारला इशारा देखील दिला होता. तर नुकतेच मनोज ‎‎जरांगे पाटील यांनी…

…तर आम्ही सुद्धा बांगड्या भरल्या नाहीत ; इम्तियाज जलील

मुंबई : वृत्तसंस्था महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनात बोलताना भाजपचे आ.नीतेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त विधान केले होते. मशिदीत घुसून एकेकाला मारेल, असे ते म्हणाले होते. या प्रकरणी नीतेश राणे तांच्यावर नगर व श्रीरामपूर…

मुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी बाप्पांचे आगमन ; गजाननाला घातले साकडे !

मुंबई : वृत्तसंस्था देशासह राज्यात आज सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानाही गणरायाचे थाटात आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या कुटुंबीयांसह श्रींची प्राणप्रतिष्ठा…
Don`t copy text!