ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

फ्रेंडशिप डे खरंच आपल्याला समजला का ?

फ्रेंडशिप डे तर दरवर्षी ४ ऑगस्टला येतच असतो मग यात नवीन काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल पण फ्रेंडशिप डे हा केवळ एका दिवसापुरता विषय नाही तर तो माणूस जन्माला आल्यापासून त्याच्या शेवटच्या प्रवासापर्यंत एक टप्पा आहे आणि मधल्या काळामध्ये जो…

…उगाच मला धमक्या देऊ नये ; जरांगे पाटील राणेंवर बरसले

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय मोठा रंगत असतांना आता भाजपचे नेते नारायण राणे यांनी जरांगे पाटलांवर टीकास्त्र सोडले होते. आता यावर जरांगे पाटलांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.…

डबल डेकर बस व कारचा भीषण अपघात : ७ ठार तर ४० गंभीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यात अपघाताची मालिका सुरु असतांना उत्तर प्रदेशातील इटावा येथील आग्रा-लखनौ एक्सप्रेसवेवर शनिवारी रात्री भीषण अपघात झाला. लखनौहून दिल्लीला जाणारी डबल डेकर बस कारला धडकल्यानंतर नियंत्रणाबाहेर गेली…

देशातील ‘या’ ठिकाणी रात्रीच्या सुमारास झाली ढगफुटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक भागात पावसाचा अंदाज वाढत असतांना अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून आता जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील कंगन भागात शनिवारी 3 ऑगस्ट रात्री ढगफुटी झाली. ढगफुटीमुळे अचानक पूर आला. यामध्ये अनेक…

माजी मंत्री देशमुखांचे फडणवीस यांना आवाहन : हिम्मत असेल तर अहवाल सार्वजनिक करा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती व महाविकास आघाडीमधील नेत्याची आता आरोप प्रत्यारोप सुरु असतांना नुकतेच महाविकास आघाडीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक आवाहन दिले आहे. देवेंद्र फडणवीस…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोहचले मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि अजित पवार गटामध्ये मोठा वाद सुरु आहे तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. वर्षा निवास्थानी या दोघांमध्ये बैठक झाली आहे.…

बहिणीच्या खात्यात येणार १ रुपयाचा सन्मान निधी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेचा अर्ज दाखल करण्यासाठी गावा- खेड्यांसह शहरांतही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. अशातच आता रक्षाबंधनाच्या दिवशी या…

विरोधक बिथरले, तर मनगटात दम लागतो ; मुख्यमंत्री बरसले

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात सुरू असलेल्या विकासामुळे विरोधक बिथरले असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेलाही त्यांनी…

सावधान : पुढील चार ते पाच दिवस ‘या’ भागात जोरदार पाऊस

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसापासून अनेक भागात मुसळधार पाऊस बरसत असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून आता भारतीय हवामान विभागाने पुढील ४ ते ५ दिवस पुन्हा एकदा राज्यातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा…

‘या’ दिवशी प्रदर्शित होणार “धर्मवीर – २” चित्रपट !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसापासून "धर्मवीर - २" चित्रपटाची जोरदार तयारी सुरु झाली असून आता लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सध्या राज्यात सुरु असलेली ही पूरपरिस्थिती पाहून "धर्मवीर - २" ह्या ९ ऑगस्टला प्रदर्शित…
Don`t copy text!