Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
महाबळेश्वर -भिलार येथे डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे २९ ऑक्टोबर रोजी होणार पहिले राज्यस्तरीय…
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन २९ ऑक्टोबर रोजी महाबळेश्वर भिलार येथे होणार असून या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून अधिवेशनाच्या स्वागताध्यक्षपदी…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत
पुणे, दि. ८- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- २०२२ आज राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर सुरळीत पार पडली. पुण्यातील विमलाबाई गरवारे प्रशाळेतील परीक्षा उपकेंद्राला आयोगाचे अध्यक्ष श्री.…
नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील नांदूर नाक्याजवळ बसला आग, आगीत ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू
नाशिक : नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील नांदूर नाक्याजवळ बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे. यवतमाळहून मुंबईकडे जाणाऱ्या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसला मागून येणाऱ्या एका वाहनानं धडक दिली होती. त्यानंतर बसला आग लागली. त्यात ११ जणांचा मृत्यू…
मुंबईतील कोळीवाड्यांसाठी सर्वंकष असे विकास मॉडेल तयार करा –मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. ७ :- कोळी बांधव हे मुंबईचे भूमिपुत्र आहेत. त्यांच्या परंपरागत व्यवसायाची वैशिष्ट्ये जतन करण्याची गरज आहे. या बांधवांच्या कोणत्याही अडचणी प्रलंबित राहता कामा नयेत. यासाठी कोळीवाड्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास, आणि परंपरागत व्यवसायाला…
धनुष्यबाण आम्हालाच देण्यात यावे,शिंदे गटाने केली केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी; शिंदे गटकडून…
मुंबई : शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून शिवसेनेवर हक्क कुणाचा यासाठी वर्चस्व वादाची लढाई सुरू आहे. पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कुणाला मिळणार यावर केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. उद्या शनिवार ८ ऑक्टोबर…
महाविकास आघाडी सरकारने बंद केलेली ‘’ही’’ योजना पुन्हा सुरू होणार, शेतकऱ्यांना मिळणार १२ तास वीज,…
अमरावती : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यातून मोठी घोषणा केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारने देवेंद्र फडणीवीस यांनी सुरू केलेल जलयुक्त शिवार योजनेला स्थगिती दिली…
”आपलं सरकार येईल असं सांगत होतो, हे सांगायला मी काही वेडा नव्हतो – मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : अडीच वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल महाविकास आघाडी सरकार कोसळून सध्या एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस यांच युतीचे सरकार अस्तित्वात आले आहे. शिवसेनेतिल बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल ४० आमदार गेले. या आमदारांना पाठिंबा देत…
शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकार चळवळ जिवंत ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य – बसवराज पाटील
उमरगा, : साखर उद्योग हा पूर्णपणे शेती व निसर्गावर अवलंबून आहे. सहकारी तत्वावरील साखर कारखानदारी चालविणे व ती टिकविणे सध्या मोठे आव्हान आहे. ज्या हेतूने सहकारी चळवळ यशवंतराव चव्हाणांनी उभी केली. ती शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकार चळवळ जिवंत…
सेंद्रिय शेतीला लोकचळवळीचे स्वरूप देणार ; राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला…
मुंबई, दि. ६: महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीवर भर देण्यात येत असुन शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियानाची स्थापना करण्यात आली आहे. सेंद्रिय शेतीला जनआंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी…
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी, बिहारमधून एकाला घेतले ताब्यात
मुंबई : रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल येथे फोन करून ही धमकी देण्यात आली आहे. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या नंबरवर एका अनोळखी नंबरवरून…