Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला धक्का, शिवाजी पार्कची लढाई उद्धव ठाकरे गटाने जिंकली
मुंबई : मुंबईतील शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्या घेण्यासाठी उच्च न्यायालयाने आज परवानगी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला जोरदार धक्का बसला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाच्या विरोधातील पहिली कायदेशीर…
बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान आणि नुपुर “या” कारणामुळे आहेत चर्चेत… काय आहे कारण…
मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान आजवर कोणत्याही चित्रपटात किंवा मालिकेत काम केलेले नाही. तरीही ती लोकप्रिय आहे. आता नुपुरने इराला लग्नासाठी प्रपोज केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. इराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ…
गोवा-मुंबई महामार्गावरील काजळी नदीत टँकर कोसळला
रत्नागिरी : गोवा-मुंबई महामार्गावरील लांजा तालुक्यातील आंजणारी पुलावरून एलपीजीची वाहतूक टँकर नदीत कोसळला. पुलाचा कठडा तोडून एलपीजीची वाहतूक टँकर नदीत कोसळला. या टँकरमधून गॅसची गळती होत असल्याने या मार्गावरची वाहतूक ही १८ तासांपासून बंद आहे.…
एक वर्ष शेतात राब राब राबलो अन् कराड इंजिनिअरिंगला गेलो! डॉ. तानाजीराव सावंतांनी मन मोकळे करताना…
मुंबई,दि.- " गरीबीमुळे तब्बल एक वर्ष शेतात पडेल ते काम केले.राब राब राबलो.त्यानंतरच्या काळात कराडला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला! संघर्ष माझ्या रक्तात आहे.त्यामुळेच सात आठ सहकाऱ्यांना घेऊन निष्ठेने सुरू केलेला शिक्षण क्षेत्रातला प्रवास आज…
दसरा मेळाव्या संदर्भात मोठी बातमी.. “या” कारणामुळे दोन्ही गटानां मुंबई महापालिकेने परवानगी…
मुंबई : शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरुन शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये जोरदार राजकारण सुरु आहे. शिवसेनेने दसरा मेळाव्यासाठी उच्च न्यायालयापर्यंत पोहोचली आहे. असे असतानाच मुंबई महानगर पालिकेने एक निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. कायदा आणि…
भाजपला राष्ट्रवादीच सक्षमपणे उत्तर देत असल्याने भाजपला भीती वाटत असावी म्हणून पवारसाहेबांवर आरोप…
धाराशिव दि. २१ सप्टेंबर - राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप करण्याची हल्ली पद्धत सुरू झाली असून आता पवारसाहेबांवरही आरोप केले जात आहे.जाणीवपूर्वक असे आरोप करून राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे काम भाजप करत आहे. भाजपला राष्ट्रवादीच सक्षमपणे उत्तर…
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद राहुलजी गांधी यांनी स्विकारावे ; प्रदेश काँग्रेसच्या…
मुंबई, दि. १९ सप्टेंबर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत दोन ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कोषाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस…
ग्रामपंचायत निवडणुकीत स्वराज्य संघटनेने उघडलं खात, पुणे जिल्ह्यात ६१ पैकी ४६ ग्रामपंचायतींवर…
मुंबई : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्वराज्य संघटनेचं खातं उघडलं आहे. राज्यसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज झालेल्या संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य संघटनेची घोषणा केली होती. ग्रामपंचायत निवडणुकीत नाशिकच्या गणेशगाव ग्रामपंचायतीत स्वराज्य…
राज्यातील साखर कारखानदारांच्या संदर्भातील मोठी बातमी
मुंबई, दि. १९ : राज्याचा यंदाचा गाळप हंगाम दि. १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यंदा उसाचे क्षेत्र वाढले असून साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात…
मराठ्यांच्या सुप्त क्रांतीची दखल घ्या अन्यथा राज्यात एल्गार अटळ – बाळासाहेब सराटे
सोलापुर : मराठा आरक्षण परिषदच्या माध्यमातून होणाऱ्या सुप्त क्रांतीची दखल राज्य शासनाने घ्यावी. मराठा समाजाला ५० टक्के आरक्षण हे घटनात्मक अधिकार आहे. त्यामुळे मराठा समाजातील चळवळीची दखल घेऊन आरक्षण द्यावे अन्यथा राज्यात पुन्हा एल्गार अटळ…