ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत 20 अमृत सरोवरवर होणार ध्वजारोहण ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिकांच्या…

सोलापूर,दि.8 (जिमाका): रोजगार हमी योजनेमध्ये अमृत सरोवर अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात 162 ठिकाणी पाझर तलाव दुरूस्तीचे काम चालू आहे. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत 20 अमृत सरोवरवर 15 ऑगस्टला ध्वजारोहण करण्यात येणार…

अक्कलकोट एस टी बस अपघात: गंभीर जखमींना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५० हजार रुपये

एस टी बस अपघात: गंभीर जखमींना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५० हजार रुपये सोलापूर - गाणगापूर एसटी बसला अक्कलकोट जवळ आज सकाळी झालेल्या अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. अपघातात जखमी प्रवाशांना तातडीने अक्कलकोट…

ग्लोबल टीचर अवार्ड विजेते रणजीत डिसले यांच्या राजीनाम्यानंतर तर्क वितर्क, काय आहेत या मागची कारणे ?

सोलापूर : जिल्हा परिषदेचे ग्लोबल टीचर रणजीत डिसले यांनी शिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. माढ्याचे गटशिक्षणाधिकारी शिंदे यांच्याकडे त्यांनी…

गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ सज्ज, भाविकांच्या गर्दीने परिसर गजबजला !

अक्कलकोट : गुरुपोर्णिमेनिमित्त हजारों स्वामी भक्तांकरिता अन्नछत्र मंडळ सज्ज असून, उभी स्वामींची मुर्ती, महाप्रसादगृह, कपिला गाय, कारंजा, शिवस्मारक, वाटिका व बालोउद्यान, शिवचरित्र धातू शिल्प प्रदर्शन हे पाहण्यासाठी स्वामी भक्तांची…

गुरूस्थान वटवृक्ष मंदिरात साजरा होणार गुरुपौर्णिमा उत्सव; भाविकांच्या सेवेसाठी मंदिर समिती सज्ज :…

अक्कलकोट,दि.११ : स्वामी समर्थांचे मुळस्थान असलेल्या अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष मंदिरात गुरु पौर्णिमेचे अनन्यसाधारण महत्व आहे. गुरुपौर्णिमेच्या या महतीमुळेच या दिवशी प्रचंड मोठया संख्येने स्वामींच्या दर्शनाकरीता भाविक गर्दी…

राजा माने यांना सुधारककार आगरकर राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

मुंबई : सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या १६६ व्या जयंती निमित्त कराड येथील इंद्रधनु विचारमंच फाउंडेशनच्यावतीने या वर्षीपासून प्रथमच विविध माध्यम प्रकारातील योगदानाबद्दल राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार दिले जात आहेत.…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी’ चा समारोप

पंढरपूर, दि.१०:- आषाढी वारीच्या निमित्ताने प्रदूषणकारी प्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहाच्या…

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक महापूजा,…

बीड जिल्ह्यातील श्री. मुरली भगवान नवले आणि सौ.जिजाबाई मुरली नवले या वारकरी दांपत्याला महापूजेचा मान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कारांचे वितरण सोलापूर /पंढरपूर दि. १०(जिमाका) :-आषाढी एकादशीच्या वारीला…

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत, राज्य सरकारने मध्यस्थी करावी : नाना पटोले

मुंबई : राज्यातील 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेऊ नयेत.भाजपप्रणीत नवीन सरकारने तात्काळ यात लक्ष घालून मध्यस्थी करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस…

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका होणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी समाजावर घोर अन्याय – जयंत पाटील

मुंबई दि.९ : - राज्य निवडणूक आयोगाने ९२ नगर परिषद व ४ नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय होणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी समाजावर घोर अन्याय आहे म्हणून आरक्षणाशिवाय निवडणुका…
Don`t copy text!