Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
पौरोहितांच्या मंत्रोच्चारात स्वामींचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात, निर्गुण पादुका गाभाऱ्यात…
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट,दि.२७ : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिराच्या मुळ गाभाऱ्यातील स्वामी समर्थांच्या
मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व निर्गुण पादुकांची स्थानापन्नता विधीवत धार्मिक सोहळयांनी मोठ्या उत्साहात भक्तीमय…
जेष्ठ संपादक राजा माने यांच्या पुस्तकाचे लोकार्पण ३० मार्चला राजभवनावर ! नितीन खिलारेंच्या…
मुंबई,दि.२६ : ज्येष्ठ संपादक व लेखक राजा माने यांच्या "ज्यांनी आभाळ कवेत घेतलं.."या पुस्तकाचे लोकार्पण तसेच चित्रकार नितीन खिलारे यांच्या रेखाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते तसेच माजी…
काव्य संमेलनातून मराठी भाषेची समृद्धी वाढेल : पेडणेकर; राज्यस्तरीय काव्य संमेलनाचा अक्कलकोट येथे…
अक्कलकोट, दि.२० : श्री स्वामी
समर्थांच्या पुण्यभूमीत मराठी साहित्याचा सुगंध दरवळणे ही बाब अभिमानाची आहे.या उपक्रमाने भाषेचे संवर्धन
होण्याबरोबरच मराठीची उंची निश्चितच वाढेल,असा विश्वास मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी…
भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल नाहीत ‘भाजप’पाल !: नाना पटोले
मुंबई दि. १५ : विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात पार पडावी यासाठी महाविकास आघाडीमधली तीन्ही पक्षांची चर्चा झाली आहे. सरकारच्यावतीने राज्यपाल यांना तसे पुन्हा कळवण्यात येईल परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल…
विधानसभा निवडणुकीतील जनतेचा कौल मान्य; पराभवाचे आत्मचिंतन करु !: नाना पटोले
मुंबई, दि. १० मार्च २०२२
पाच राज्यातील जनतेने दिलेला कौल काँग्रेस पक्षाला मान्य आहे. आम्ही कुठे कमी पडलो, याचे आम्ही आत्मचिंतन करु आणि जनतेचे प्रश्न घेऊन पुन्हा नव्या उमेदीने सामारे जाऊ, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…
महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये. त्यामुळे अशाप्रकारची…
मुंबई दि. ९ मार्च - महाराष्ट्राची सत्ता भाजपच्या हातातून गेल्यानंतर विविध केंद्रीय यंत्रणांची मदत घेऊन सरकार अस्थिर करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये. त्यामुळे अशाप्रकारची टोकाची भूमिका घेतली असावी असा टोला…
सिम्बॉयसिस’ सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन; नवीन भारताचे नेतृत्व युवकांकडे – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
पुणे, दि.६: देशात विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रात होत असलेल्या सुधारणा नवयुवकांसाठी संधी असून नवीन भारताचे नेतृत्व युवकांना करायचे आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
सिम्बॉयोसिस…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
पुणे, दि.6(जिमाका):- छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे महानगरपालिका येथे करण्यात आले. या पुतळ्याची उंची सुमारे ९.५ फूट इतकी आहे.
यावेळी…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक…
मुंबई, दि.२८- मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्यापूर्वी शिफारस झालेल्या एसईबीसी, ईएसबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अधिसंख्य पदे निर्मितीचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर आणण्याबरोबरच सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास…
खंडोबाच्या भंडाऱ्यात न्हाली अवघी अक्कलकोट समर्थ नगरी ! जेजुरीच्या स्वामी पादुकांचे भक्तिमय वातावरणात…
मारुती बावडे
अक्कलकोट,दि.२७ : जयाद्री ते प्रज्ञापुरी अर्थात जेजुरी ते अक्कलकोट या चरण पादुका रथ सोहळ्याचे अक्कलकोट समर्थ नगरीमध्ये भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले.खंडोबाच्या भंडाऱ्यात न्हाली अवघी,अक्कलकोट समर्थ नगरी असेच…