ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

शिवजयंती उत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांचे निर्देश, शिवज्योतीसाठी दोनशे, जन्मोत्सव सोहळ्यासाठी पाचशे…

मुंबई, दि. १४: - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज…

हमाम में सब नंगे होते है! ज्यांना आत टाकायचे आहे, त्याचा बंदोबस्त सुरू – संजय राऊत

मुंबई: शिवसेते आणि खासदार नेते संजय राऊत यांनी आज सकाळी प्रसार माध्यमांशी बोलताना एक मोठं विधान केले आहेत. संजय राऊत बोलताना म्हणाले कि, केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून जी काही दादागिरी चालली आहे त्याला आम्ही उत्तर देऊ. शिवसेना, ठाकरे…

महानगरपालिका क्षेत्रात पंधरा वर्षावरील मुलांचे लसीकरण वाढवा – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे दि.१२: जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रात १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण आणि ग्रामीण भागात ज्येष्ठ नागरिकांना वर्धक मात्रा देण्याची गती वाढविण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात…

7 नोव्हेंबर राष्ट्रीय ‍विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा- महामहीम राष्ट्रपती राम नाथ कोविंद

रत्नागिरी दि. 12 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शिक्षणाबाबतची ओढ आणि निष्ठेचे आजच्या युगात स्मरण करण्यासाठी 07 नोव्हेंबर हा राष्ट्रीय ‍विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा, अशी सूचना महामहीम राष्ट्रपती राम नाथ कोविंद…

भारतीय उद्योगांच्या विकासात भरीव योगदान देणारा देशाभिमानी उद्योजक गमावला – मुख्यमंत्री उद्धव…

मुंबई :  राहूल बजाज यांच्या निधनाने भारतीय उद्योगाच्या विकासात केवळ भरीव योगदान देणारा ज्येष्ठ उद्योजकच आपण गमावला नाही तर सामाजिक भान असलेला, आणि देशासमोरील समस्यांवर निर्भिडपणे आपली मते मांडणारा, तरुण उद्योजकांचा प्रेरक असा देशाभिमानी…

जेष्ठ उद्योगपती ‘राहुल बजाज’ यांचे वयाच्या ८३व्या वर्षी निधन

पुणे : उद्योगपती आणि बजाज ग्रुपचे प्रमुख राहुल बजाज यांचं आज निधन झालं आहे. ते  ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंकार करण्यात येणार आहे. राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ साली झाला होता. राहुल बजाज हे १९६८ मध्ये बजाज…

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा मानसिक रुग्ण, उपाचाराची गरज!: नाना पटोले

मुंबई, दि. १२ फेब्रुवारी : आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी एका प्रचारसभेत काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर येऊन केलेले वक्तव्य हे भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्यांच्यावरील संस्कार…

विधानमंडळाच्या अधिकाराचा संकोच करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत परामर्श घेण्याची…

मुंबई, दि. ११ : विधानसभेने ठराव संमत करून गैरवर्तनाबद्दल १२ सदस्यांचे १ वर्षासाठी केलेले सदस्यत्व निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले. या निर्णयामुळे देशातील विधिमंडळांच्या सार्वभौम सभागृहांच्या अधिकाराचा संकोच होत राज्यघटनेला…

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नातेवाईकाच्या कंपनीला कोस्टल रोडचे काम, भाजप आमदार अतुल…

मुंबई : सध्या तुरुंगवासी असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे नातेवाईक सत्यजित देशमुख यांच्या इनोव्हेव कंपनीला कोस्टल रोड आणि वर्सोवा- वांद्रे सि लिंक प्रकल्पाचे उप- सल्लागार बनवून गेल्या दोन वर्षात त्यांना ठाकरे सरकारने 20…

पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांनी मुघलांशी दिलेल्या लढ्याच्या शौर्यगाथेवर आधारीत चित्रपट…

मुंबई : पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांनी मुघलांशी दिलेल्या लढ्याच्या शौर्यगाथेवर आधारीत चित्रपट पावनखिंडचा ट्रेलर गुरुवारी प्रदर्शित झाला. या ट्रेलरची सध्या सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा सुरू आहे. हा जबरदस्त ट्रेलर पाहून अंगावर शहारे उभे…
Don`t copy text!