Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
BREAKING..! दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाईन पध्दतीनेच!
पुणे : राज्यात दहावी आणि बारावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाइन होणार आहे. राज्य मंडळ ऑफलाइन परिक्षांवर ठाम असून ११ फेबुवारीपासून प्रात्यक्षिक परीक्षेकरिता लागणारे साहित्य जिल्हा केंद्रावरून वाटपाला सुरुवात होणार आहे. बुधवारी राज्य…
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन, वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई : जेष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन झालं आहे. ते ९३ वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाला.मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांचं निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कारबहोणार आहे. रमेश देव यांच्या…
मोठी बातमी! भाजप आमदार नितेश राणे यांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला जामीनासाठीचा अर्ज त्यांनी आज माघार घेत कणकवली दिवाणी…
अर्थसंकल्प तंत्रज्ञानाच्या आधारावर सादर होत असेल तर हा अर्थसंकल्प देशाचा की आयटी डिपार्टमेंटचा –…
मुंबई : महागाई वाढल्याने करामध्ये सूट मिळेल अशी अपेक्षा मध्यमवर्गीय नोकरदार वर्गाला होती मात्र या अर्थसंर्थ संकल्पातून तसं दिसलं नाही आणि तरुण, शेतकरी, मध्यमवर्गीय कुणालाच काही मिळाले नाही अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य…
महाराष्ट्रावर अन्यायाची केंद्र सरकारची परंपरा यंदाच्या अर्थसंकल्पातही कायम – उपमुख्यमंत्री तथा…
मुंबई, दि. 1 :- देशाला कररुपानं सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्रावर अन्याय करण्याची परंपरा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पातही कायम राखली. केंद्रानं चालू आर्थिक वर्षात एकूण 2 लाख 20 हजार कोटींचा एकूण केंद्रीय…
७० वर्षात उभारलेले सर्व विकून खाणे हेच मोदी सरकारचे धोरण ; सर्व वर्गाची घोर निराशा करणारा दिशाहीन…
मुंबई दि. १ फेब्रुवारी २०२२ : मोदी सरकारने आपल्या नेहमीच्या पद्धतीने या बजेटमधून मोठमोठे आकडे फेकून भव्य दिव्य स्वप्न दाखवली आहेत. गुलाबी स्वप्नांशिवाय सर्वसामान्यांना काहीही मिळाले नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन, या अर्थसंकल्पाची मांडणी…
विद्यार्थ्यांना भडकावून त्यांच्या भवितव्याशी खेळू नका !: नाना पटोले
मुंबई, दि. ३१ जानेवारी : दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात या मागणीसाठी मुंबई, नागपूर, औरंगाबाद व उस्मानाबाद मध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवून त्यांच्या भवितव्याशी खेळणे अत्यंत चुकीचे…
बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईन घ्या; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर विद्यार्थ्यांचे आंदोलन
मुंबई : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर आज हजारो विद्यार्थी जमा झाले आणि त्यांनी वर्षा गायकवाड यांच्या घराला घेराव घालत सरकारविरोधात जोरदार घोषबाजी सुरू केली. काही दिवसांपूर्वीच परीक्षा ऑफलाईनच होणार असे शिक्षणमंत्र्यांकडून…
सुप्रीम कोर्टाने १२ आमदारांचे रद्द केलेले निलंबन असंवैधानीक – प्रकाश आंबेडकर
मुंबई - महाराष्ट्र विधानसभेतील १२ आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे, हा निर्णय असंवैधानीक असून सभागृहातल्या कामकाजाला सुप्रीम कोर्टात आव्हान देता येत नाही. आणि त्यावर निर्णय देण्याचा अधिकारही सुप्रीम कोर्टाला नाही. अशी…
पुण्यातील शाळा “या” तारखेपासुन सुरु होणार, मुलांना शाळेत पाठवायचे का नाही याबाबतचा निर्णय पालकांचा…
पुणे : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेज १ फेब्रवारीपासून सुरु होणार आहे. शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला तरी, पालकांनी मुलांना शाळेत पाठवयचा का नाही, तो निर्णय घ्यायची…