Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
…तर आता तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढा – प्रवीण दरेकर
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात दीड वर्षांपूर्वी लागू केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याचा घोषणा केली आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात हे कायदे मागे घेतले जाणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. यावर आता अनेक…
झाले ते उत्तम झाले, ‘संघर्षरत शेतकऱ्यांना सलाम’, कोण काय प्रतिक्रया दिली? वाचा सविस्तर
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी हा निर्णय घोषित केला आहे. राजधानी दिल्लीच्या सीमारेषेवर गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला यश आलं.…
एसटी संपावर तोडगा निघत नसल्याने राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत ; एसटीचे खाजगीकरण होणार?
मुंबई : राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर असून एसटी कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात संप पुकारले आहेत. राज्य सरकारने आवाहन केल्या नंतर ही संपकरी कर्मचारी आपल्या…
राज्यातील ११३ नगरपंचायतींसाठी २३ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या
मुंबई : राज्यभरातील 113 नगरपंचायतींमधील सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 23 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 26 नोव्हेंबर 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, 30 नोव्हेंबर 2021 रोजी…
दिव्यांगाना प्रमाणपत्र देण्यासाठी १२ डिसेंबरपासून विशेष मोहीम; आठवड्यातून तीन दिवस तपासणी करणार –…
मुंबई : राज्यातील दिव्यांग नागरिकांना प्रमाणपत्र देण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस तपासणी केली जाईल, त्यासाठी आवश्यक कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी लवकरच शासन निर्णय जारी केला जाईल असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.…
ग्रामपंचायतींमधील ७ हजार रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबरला मतदान
मुंबई : राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या 7 हजार 130 सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.…
मुंबई महानगरपालिकेच्या दस्ताऐवजामध्ये खाडाखोड ; नवाब मलिक यांचा खळबळजनक दावा
मुंबई दि. १८ नोव्हेंबर - समीर वानखेडे याने मुंबई महानगरपालिकेच्या दस्ताऐवजामध्ये खाडाखोड करुन १९९३ साली दस्ताऐवज बदलले. तेथील रजिस्टर देखील गहाळ केले. पण त्यांना हे माहीत नव्हते की, महापालिकेने ते दस्ताऐवज स्कॅन करुन ठेवले होते. आज ते…
सीरमचे सर्वेसर्वा अदर पुनावाला यांनी दिली लसीकरणाविषयी महत्त्वाची माहिती…! वाचा सविस्तर
मुंबई : जागतिक महामारी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सध्या लसीकरणावर भर दिला जात आहे. या लसीकरण मोहिमेत संपूर्ण जगाला लस पुरवणारे सीरम इंस्टिट्यूटचे सर्वेसर्वा अदर पुनावाला यांनी लसीकरणाविषयी आता महत्त्वाची माहिती दिली आहे.
कोरोना…
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना “का” लिहिले पत्र? वाचा…
मुंबई : माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहेत. त्याला कारणही तसंच आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जीवाला धोका असून त्यांना सरकारने संरक्षण द्यावे, अशी मागणी…
शेतकऱ्यांनो सावधान…! “या” तारखेच्या आत शेतीच्या कामे उरकून घ्या, कुठल्या…
पुणे : अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात चार ते पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. अंदमानच्या समुद्रात मागील आठवड्यात कमी दाबाचे क्षेत्र…