Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
भाजपने दोन वर्षानंतर विरोधी पक्षाचे काम करायला सुरुवात केलीय ही चांगली गोष्ट आहे – जयंत पाटील
मुंबई दि. १७ नोव्हेंबर - भाजपने दोन वर्षानंतर विरोधी पक्षाचे काम करायला सुरुवात केलीय ही चांगली गोष्ट आहे असा खरमरीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला.
भाजप आता महाविकास आघाडी सरकारच्या…
इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी १८ नोव्हेंबरपासून आवेदनपत्रे स्वीकारली जाणार; विद्यार्थ्यांनी ऑनलाईन…
मुंबई, दि. 17 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेची आवेदनपत्रे गुरूवार दि. 18 नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी …
मोठी बातमी..! मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग फरार घोषित
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना न्यायालयाने फरार घोषित केली आहे. परमबीर सिंग यांना फरार घोषित करायचं कि नाही, यावर सुनावणी सुरू होती. अखेर न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. गुन्हे शाखेतर्फे परमबीर सिंग यांना फरार आरोपी…
“हे” भाजी खाल्याने मेंदूचे नुकसान होतं? जाणून घ्या माहिती
मुंबई : कोबीची भाजी खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे बोलले जाते. कारण कोबी खाल्याने अल्सर, मोतीबिंदू, पचन, बद्धकोष्ठता या सारख्या समस्यांपासून आराम मिळतो. तसेच ही भाजी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी साहाय्याक आहे.तसेच…
संपाच्या तणावातून एसटी चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
सातरा : सद्या राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपावर राज्य सरकार कडून कुठल्याही प्रकारचा तोडगा काढला जात नाहीये. यामुळे सद्या एसटी कर्मचार्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. तर काही कर्मचारी तणावाखाली आहेत. अनेक एसटी…
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना “या काराणासाठी” लिहिलं पत्र
मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक पत्र पाठवले आहेत. राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने राज्य सरकारच्या विरोधात गेल्या अनेक दिवसांपासून संप आंदोलन केले जात आहे. कर्मचाऱ्यांच्या अनुभवांवरून भाजप व…
राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे कायद्याचे राज्य नाही तर ‘काय दे‘ चे राज्य ! फडणवीस यांचा सरकारवर…
मुंबई,दि.१६ : महाविकास सरकार हे कायद्याचे राज्य नाही तर ‘काय दे‘ चे राज्य आहे.राज्यात सत्ताधाऱ्यांची नुसती वाटमारी चालली आहे आणि शेतकऱ्यांकडे मात्र
कुणी पाहायला तयार नाही.राजकारणाचे गुन्हेगारीकरण होत आहे.राज्यात दहशतवाद्यांशी व्यावसायिक…
पुणे म्हाडाच्या ४२२२ घरांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकृतीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई, दि. 16 :- पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ अर्थात, पुणे म्हाडाच्या 4 हजार 222 घरांसाठी ऑनलाईन अर्ज स्विकृतीचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला.
मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या…
काशिफ खान व समीर दाऊद वानखेडे यांचे काय संबंध आहेत याची माहिती एनसीबीने द्यावी – नवाब मलिक
मुंबई दि. १६ नोव्हेंबर - केपी गोसावी आणि दिल्लीतील खबरी यांच्यात क्रुझवर कुणाला चिन्हित करायचे याबाबतचे दोघांमधील व्हॉटस्ॲप चॅट ट्वीटरवर शेअर करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज…
जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आठ योजना राबविण्यास मंजुरी – सार्वजनिक…
मुंबई, दि. 16 : नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा पुरविता याव्यात यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामार्फत तीन तर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत पाच योजना जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे…