ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

‘गणेश मंडळांनी तन्मयतेने समाजकार्य सुरु ठेवल्यास यंदा गणेशोत्सव निर्विघ्नपणे करता येईल’: राज्यपाल…

मुंबई : राज्यातील गणेशोत्सव मंडळांनी तसेच मंडळांच्या हजारो कार्यकर्त्यांनी करोना काळात समाज हितेशी बनून उत्कृष्ट काम केल्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचले तसेच गोरगरिबांचे जगणे सुगम झाले. करोनाचे आव्हान संपलेले नाही. त्यामुळे गणेश मंडळांनी…

इयत्ता 6 वी ते 8 वीच्या वर्गावरील पदवीधर शिक्षकांना 13 ऑक्टोबर 2016 रोजीच्या शासन निर्णयानुसार…

मुंबई : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अस्तित्वात आल्यानंतर राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने उच्च प्राथमिक म्हणजेच सहावी ते आठवीच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांच्या पात्रतेमध्ये बदल केला आहे. त्यानुसार शासनाने 13…

कोरोना लस घेणं बंधनकारक नसलं तरी फायदा निश्चित आहे … ! का आणि कसे ते पहा ..

पुणे दि. ०५ मार्च : आपले लसीकरण तिसऱ्या टप्प्यात असताना अजूनदेखील लोकांच्या मनात लसीविषयी बरेच गैरसमज आहेत. लसीकरण सुरू झाल्यानंतर काही डॉक्टर मित्रांचे देखील लस घ्यावी किंवा नको अशी विचारणा करणारे फोन आले ,त्यामुळेच लसीकरणा विषयी थोडे…

अखेर संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे

मुंबई: संपूर्ण राज्यात गाजलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राज्याचे वनमंत्री शिवसेना नेते संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा लागला. हा राजीनामा फक्त दिखाव्यासाठी घेतला गेला, राज्यपालांकडे तो पाठविनाय्त आलेला नाही असे आरोप विरोधकांनी केले…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विरोधी पक्षनेत्यांकडून अभिनंदन, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी…

मुंबई, दि. ४ :- महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीचे सरकार कटीबध्द असून विकासनिधीच्या वाटपात राज्याच्या कोणत्याही विभागावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘कारोना’ संकटाचा मुकाबला…

महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2020-21 चा अहवाल 5 मार्च 21 ला होणार सादर;राज्य शासनाच्या व सांख्यिकी…

मुंबई, दि. 4 : राज्याचा सन 2020-21 या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल दि. 5 मार्च 2021 रोजी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री श्री. अजित पवार हे विधीमंडळात सादर करणार आहेत. पत्रकार व अभ्यासकांसाठी हा अहवाल अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या…

जळगावमधील आशादीप वसतिगृहात ‘तो’ प्रकार घडलाच नाही

मुंबईः जळगाव शहरातील आशादीप वसतिगृहातील तरुणींना नग्न करून नृत्य करायला लावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकाराचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले. विधीमंडळाच्या अधिवेशनातही याचे पडसाद उमटले होते. दरम्यान…

पश्‍चिम बंगाल निवडणुकीसंदर्भात शिवसेनेची मोठी घोषणाः दीदींना साथ

मुंबई: पश्‍चिम बंगालसह देशातील चार राज्यांच्या निवडणुका घोषीत झाल्या आहेत. पश्‍चिम बंगालच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान शिवसेनेने पश्‍चिम बंगालमध्ये निवडणुका लढविण्याबद्दलची मोठी घोषणा केली आहे. बंगालमध्ये निवडणुक न…

शिवसेना-कॉग्रेसमध्ये ठिणगी; मुख्यमंत्र्यांच्या विधानावर कॉग्रेस नेते नाराज

मुंबईःराज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यात काल मुुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपच्या आरोपांवर जोरदार टीका केली. बाबरी मशिद पाडण्यात शिवसैनिक पुढे होते आणि आम्ही बाबरी मशिद पाडली हे अभिमानाने सांगतो असे विधान केले होते. या…

कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी 31 मार्चपर्यंत ‘एसओपी’ लागू करणार-उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. ४ :- राज्यातील कोविड सेंटरमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत एसओपी (मानक कार्यप्रणाली) तयार करुन लागू करण्यात येईल. ही 'एसओपी' राज्यातील सर्व कोविड सेंटरसाठी बंधनकारक असेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित…
Don`t copy text!