ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

‘उध्दव ठाकरे महाराष्ट्राचे राहुल गांधी’

मुंबईः राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. सभागृहात रोज आरोप प्रत्यारोपाच्या फैर्‍या झडत आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांनी उपस्थित केलेल्या…

कोविडचा समर्थपणे मुकाबला करीत असताना देखील महाराष्ट्रात विकासकामे वेगाने सुरु – मुख्यमंत्री…

मुंबई, दि. 3 : कोरोनाविरुद्धच्या कठीण लढ्याला महाराष्ट्र समर्थपणे सामोरे जात असतांना विकास कामांना देखील वेग दिला असून आरोप- प्रत्यारोप बाजूला ठेऊन महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी एकत्र येऊया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये: फडणवीस

मुंबई: राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज बुधवारी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. वीर सावरकर…

केरळ राज्याच्या काँग्रेस उमेदवार छानणी समिती सदस्य पदावर आमदार प्रणिती शिंदे याची नियुक्ती

मुंबई ,दि.३ : सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांची केरळ राज्याच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार छानणी समिती (स्क्रीनिंग कमिटी) च्या सदस्य पदावर निवड करण्यात आली.हि निवड अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री. के. सी. वेणुगोपाल…

“आम्ही भरलेली थाळी दिली, तुम्ही रिकामी थाळी वाजवायला लावली”

मुंबई: राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज बुधवारी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चेला उत्तर दिले. यावेळी बोलतांना त्यांनी विरोधकांचा चांगला…

रोहित पवारांनी अटल बिहारी वाजपेयींच्या कवितेतून राज्यातील भाजप नेत्यांना सुनावले !

मुंबई: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे तिसरे दिवस आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चेत भाग घेतले. यावेळी आमदार रोहित…

वसतिगृहातील तरूणींना कपडे काढून नाचवले: जळगावच्या घटनेवरून राज्यभरात संताप

जळगाव: जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात पोलिसांनी तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंबंधी तक्रार करण्यात आली आहे. या घटनेवरून…

मुंबईवर सायबर हल्ला झाला नाही; सरकारकडून चुकीची माहिती

मुंबई: मुंबईत १२ ऑक्टोंबर रोजी अचानक वीज गायब झाली होती. इतिहासात वीज गायब होण्याची ही पहिलीच घटना होती. दरम्यान हा चीनचा सायबर हल्ल्या होता असे सायबर सेलने म्हटले आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. मात्र, याबाबत माजी…

आता भाजपनेही ती चूक मान्य करुन माफी मागावी

मुंबई: कॉग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी कॉग्रेस पक्षाने अर्थात इंदिरा गांधी यांनी घेतलेल्या आणिबाणीच्या निर्णयावर भाष्य केले आहे. तब्बल 45 वर्षांनंतर राहुल गांधी यांनी आणीबाणीचा निर्णय चुकीचा होत असे मान्य केले आहे. दरम्यान…

पाचवेळा नोटीस, तरीही अर्णब गोस्वामी विधानसभेत गैरहजर !

मुंबई: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि राज्य सरकारमधील संघर्ष संपूर्ण देशाने पाहिला. अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि गृहमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपाहर्र् विधान केल होते. दरम्यान आज बुधवारी 3 मार्च…
Don`t copy text!