Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
आजपर्यंत झाले नाही तसे आंदोलन करणार: राज्यात भाजपचे २७८ ठिकाणी जेलभरो
मुंबई: कोरोना काळात सर्वसामान्य जनतेला वीजबिलात सवलत देण्याऐवजी राज्य सरकारने वीजबिल न भरल्यास पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. वीजपुरवठा खंडित केले गेल्याने राज्य सरकारवर टीका होत आहे. विरोधकांनी सरकारला घेरले आहे. राज्यभरात भाजपचे…
कोरोना लसीकरणाबाबत वरिष्ठ मंत्र्यांनीच पसरविले गैरसमज
मुंबई: राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढायला लागले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाउन लागणार असल्याचे बोलले जात आहे. यावरून भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. हा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे. या…
टूलकिट प्रकरण: निकिता जेकबला जामीन मंजूर
मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून टूलकिट प्रकरणसमोर आले आहे. दिल्ली पोलिसांनी दिशा रवीला अटक केल्यानंतर टूलकिट प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात संशयित असलेल्या वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या निकिता जेकब यांच्या ट्रान्झिट अटकपूर्व जामिनावर…
चर्चा तर होणारच: उदयनराजेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई: महाराष्ट्रातील राजकारणात दररोज नवनवीन चर्चा समोर येत असतात. आज बुधवारी १७ रोजी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे, त्यामुळे राजकारणात नवीन चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान…
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: पोलिसांनी ‘त्या’ दोघांना घेतले ताब्यात
पुणे: बीड जिल्ह्यातील परळी येथील मूळ रहिवासी असलेल्या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली. पूजा चव्हाणच्या आत्महत्येमागे विदर्भातील शिवसेना नेते मंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले गेले आहे. पूजा चव्हाणच्या मित्राशी झालेल्या संभाषणाचे ऑडीयो क्लिप…
दबावाचा प्रश्नच नाही, मंत्री राठोड यांची चौकशी होणार
मुंबई: बीड जिल्ह्यातील परळी येथील रहिवासी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले आहे. आत्महत्या प्रकरणाशी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले गेले आहे. त्यांच्यावर कारवाईची मागणी भाजपसह विरोधकांनी केला आहे.…
अजित पवारांकडून किनगाव दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त
मुंबई: जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील किनगाव हद्दीत पपई घेऊन जाणाऱा टेम्पो उलटून पंधरा मजूरांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुर्घटेनेतील मृत बांधवांना श्रद्धांजली…
किनगाव अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
मुंबई : जळगाव जिल्ह्यातील किनगाव (ता. यावल) येथे पपई घेऊन जाणाऱा टेम्पो पलटी होऊन त्यात १५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. दरम्यान मृत मजुरांच्या कुटुंबियांना…
आमदार प्रताप सरनाईक ‘कनेक्शन’; ‘एमएमआरडीए’ आयुक्तांना ईडीची नोटीस
मुंबईः शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची टॉप्स सिक्युरिटी प्रकरणात ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान आता आमदार प्रताप सरनाईक यांचे टॉप्स सिक्युरिटी प्रकरणाशी मुंबई मेट्रोपॉलिटन क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए.…
शरद पवारांच्या ‘त्या’ विधानावर नाना पटोलेंचे परखड मत
मुंबई : नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद आता खुले झाले आहे, असे विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले होते. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला असतानाच पटोले यांनी आज त्यावर परखड मत मांडलं.
राज्यात…