Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
मुंबईवर कर्नाटकने हक्क सांगण्याचा प्रश्नच नाही; मुंबई महाराष्ट्राची होती आणि राहणार ; उपमुख्यमंत्री…
मुंबई । बेळगाव सोडा, पण मुंबई देखील कर्नाटकचा भाग असल्याचं वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केलं होतं. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मुंबईवर कर्नाटकने हक्क सांगण्याचा प्रश्नच नाही.…
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत, हे कर्नाटक सरकारने विसरु नये
मुंबई : बेळगाव सोडा, मुंबईही कर्नाटकचा भाग आहे, असं वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्र्यांनी केलं होतं. यावरुन शिवसेना नेते संजय राऊतांनी समाचार घेतला आहे.
'असे येडे बरळत असतात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत, हे कर्नाटकच्या…
भाजपच्या वेबसाईटवर खा.रक्षा खडसेंचा आक्षेपार्ह उल्लेख ; गृहमंत्र्यांनी दिला कारवाईचा इशारा
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचा भाजपच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला असल्याचे निदर्शनास आल्याने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे.…
गाडी चालवताय ! मग जाणून घ्या आजचा पेट्रोल-डीझेलचा दर
मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांच्या दरवाढीने ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. मुंबई आणि दिल्ली यासह बहुतांश प्रमुख शहरात पेट्रोलने सार्वकालीन उच्चांकी स्तर गाठला आहे. इंधन दरवाढीवरून जनतेमध्ये सरकारविरोधात संतापाची भावना आहे. दरम्यान, सलग दोन दिवस…
कृषिपंप वीजजोडणी धोरणामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : कृषिपंप वीजजोडणी धोरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी धाडसी पाऊल उचलले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.
कृषीपंप वीज जोडणी धोरण-2020 चे लोकार्पण वर्षा येथील समिती कक्षात…
राज्यावर पुन्हा अस्मानी संकट ; हवामान खात्याकडून पावसाचा इशारा
पुणे : राज्यावर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळण्याची शक्यता आहे. मराठवाडा ते बिहार दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील वातावरणातही बदल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या गुरुवारी…
सीमा भागातून मराठी नष्ट करण्याचे कर्नाटकचे धोरण थांबवावे लागेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई - कर्नाटकातील मराठी भाग महाराष्ट्रात लवकरात लवकर यावा यासाठी केंद्राकडे सर्व पक्षीयांनी एकजुटीने आणि आक्रमकपणे भूमिका मांडावी लागेल. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी बाकी असताना, कर्नाटक सरकार सीमा भागातून मराठी नष्ट करू लागले आहे, ते…
मुख्यमंत्र्यांचे चार दौरे, चार आशय… अन् एक सूत्र बांधिलकीचे !
नागपूर : राज्याच्या उपराजधानीत साजरा झालेला देशाचा प्रजासत्ताक दिन एक अनोखा ऋणानुबंध दृढ करणारा होता. त्यासाठी निमित्त ठरले ते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आजच्या नागपूर भेटीचे. मुख्यमंत्र्यांचा गेल्या काही दिवसातला हा…
महाराष्ट्राचा कर्नाटक व्याप्त प्रदेश पुन्हा राज्यात आणणारच !
मुंबई : सीमावासियांच्या पिढ्यान् पिढ्या कर्नाटक सरकारच्या अत्याचाराला सामोऱ्या जात असून त्याविरुद्ध पूर्वीप्रमाणेच एकजुट करणे आवश्यक आहे. संपूर्ण महाराष्ट्र सीमावासींच्या पाठिशी असून न्यायालयात या प्रकरणात ठाम बाजू मांडण्याची भूमिका…
….म्हणून रिपाइं महिला आघाडीने काढला रुपाली चाकणकरांच्या घरावर मोर्चा
पुणे । ‘आठवले ‘र ला र आणि ट ला ट जोडून कविता करुन स्टंट करतात’ अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी रिपाइं अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर केली होती. या…