Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
तेव्हा तुम्ही झोपले होते का? आशिष शेलारांच्या ‘त्या’ टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर
मुंबई । दिल्ली हिंसाचारावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी निशाणा साधला. दिल्लीत काल झालेल्या हिंसेवर भूमिका का घेतली नाही, असं विचारताना पवार आणि राऊतांचं तोंड शिवलं होतं…
भाजपला धक्का ; सचिव समीर देसाईंचा शिवसेनेत प्रवेश
मुंबई : मुंबई भाजपचे माजी सचिव समीर देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी शिवसेनेत प्रवेश…
मुंबई लोकल सेवा सुरु करण्याबाबत रेल्वेने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
मुंबई : कोरोना पार्श्वभूमीवर गेल्या ११ महिन्यापासून मुंबई लोकल सेवा बंद आहे. अनलॉकिंग झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली. पण सर्वसामान्य नागरिकांना लोकलमध्ये प्रवेश मिळत नसल्याने, सर्वसामन्य…
इंधन दरवाढीचा भडका ; जाणून घ्या आजचा पेट्रोल-डिझेलचा दर
मुंबई : इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर टीकेची झोड सुरु असली तरी पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा कायम ठेवला आहे. आज बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे.
आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये सरासरी २५ पैसे वाढ झाली. मुंबईत पेट्रोल…
भाजपला धक्का ; शिवेंद्रराजेंसह अनेक आमदारांचा लवकरच राष्ट्रवादीत पक्षप्रवेश
मुबई | भाजपचे साताऱ्यातील आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी रविवारी (24 जानेवारी) बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. विशेष म्हणजे गेल्या महिनाभरातील शिवेंद्रराजेंनी अजित पवार यांची घेतलेली ही तिसरी भेट आहे. यानंतर राज्यातील…
राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे, मात्र बळीराजासाठी नाही ; शरद पवारांचा राज्यपालांवर जोरदार…
मुंबई | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात शेतकरी आक्रमक झाला असून मुंबई मध्ये शेतकऱ्यांनी किसान मोर्चा काढला आहे. शेकडो किलोमीटरचे अंतर कापून हे शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. या मोर्चाला…
महाराष्ट्राने केलेले कायदे चालतात? मग देशाचे कायदे का नाही?? ही ढोंगबाजी का? ; फडणवीसांचा हल्लाबोल
मुंबई | नव्या कृषी कायद्यांविरोधात जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आता संयुक्त शेतकरी-कामगार मोर्चाच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील शेतकरी देखील एकवटले आहेत. आज मुंबईतील…
रोहित पवारांचा नकलीपणा ; निलेश राणेंनी पुरावा दाखवत केला हल्लाबोल
मुंबई : केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे रद्दे करावे, या मागणीसाठी दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. दरम्यान, यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे सातत्याने सरकारची बाजू मांडताना दिसत आहेत. शेतकरी आंदोलनाबाबतही त्यांनी अनेकदा आपली…
कृषी कायद्यांच्या विरोधात महाराष्ट्रातही ‘ट्रॅक्टर मोर्चा ; राजू शेट्टींची घोषणा
कोल्हापूर । मोदी सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा रविवारी आझाद मैदान येथे दाखल झाला. विविध…
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होऊ नये ; पवारांनी दिलं ‘हे’ कारण
मुंबई | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात दिल्लीत आंदोलन पुकारलं आहे. दरम्यान, दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतल्या आझाद मैदानात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष…