ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

महाराष्ट्र हे पर्यटनाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनले ; आदित्य ठाकरे

मुंबई : महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात देशात अव्वल आणण्यासाठी शासन आणि हॉटेल असोसिएशनने एकजुटीने काम करण्याची गरज आहे. आदरातिथ्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, दृष्टीकोन आणि संकल्पनांची देवाणघेवाण करुन महाराष्ट्र हे पर्यटनाचे ‘ग्रोथ…

‘त्या’ ट्विटमुळे अमृता फडणवीस पुन्हा नेटकऱ्यांच्या रडारवर

मुंबई – मुंबई – माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा नेटीझन्सच्या रडारवर आल्या आहेत. अमृता फडणवीस विविध कारणांमुळे अनेकदा सोशल मीडियात चर्चेत असतात. अमृता फडणवीस यांना कधी…

मराठा आरक्षण- पुणे ते साष्ट पिंपळगाव दरम्यान मराठा संघर्ष यात्रा, ४ फेब्रुवारीपासून सुरुवात

पुणे : मराठा आरक्षणाबाबत सरकारची भुमिका दुटप्पी असून न्यायालयामध्ये त्याला स्थगिती मिळाली आहे. येत्या ५ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी पुणे ते साष्ट पिंपळगाव असा मराठा संघर्ष…

सर्वसामान्यांच्या सोयीनुसार लवकरच लोकलच्या वेळापत्रकात बदल करणार ; राजेश टोपे

मुंबई : कोरोना महामारीमुळे बंद असलेली मुंबई लोकलची दारं 1 फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. पण प्रवासासाठी काही वेळा निर्धारित करुन देण्यात आल्याने याबाबत मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, मुंबईकरांनी व्यक्त…

गुन्हेगारांसोबत अनिल देशमुखांचा फोटो व्हायरल; गृहमंत्री म्हणाले….

औरंगाबाद : औरंगाबाद दौऱ्यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख असताना त्यांच्याभोवती गुन्हेगारांना गराडा असल्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गृहमंत्र्याच्या शेजारी या फोटोमध्ये उभ्या असलेल्या या तिघांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे…

संजय राऊत आज दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भेटीला

मुंबई - केंद्र सरकारने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधा देशात गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलक शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आज खासदार संजय राऊत गाझीपूर सीमेवर जाणार आहे. संजय राऊत हे दुपारी १:०० गाजीपुर…

अर्थसंकल्पाच्या दुसऱ्याच दिवशी सोने-चांदी महागली ; पाहा आजचा दर

मुंबईः काल सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पाच्या भाषणानंतर सोने दरात मोठी घट पाहायला मिळाली होती. मात्र अर्थसंकल्पाच्या दुसऱ्याच दिवशी सोने-चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाल्याच पाहायला…

भारताला संकट काळातून ‘आत्मनिर्भर’ बनविणारा अर्थसंकल्प ; खा. डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य…

कोरोनाच्या या महाभीषण आर्थिक संकटातून मार्ग काढत सहा क्षेत्रावर लक्ष केंद्रीय केलेला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केलेला आहे. आरोग्य, आर्थिक पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक विकास मानव संसाधन त्याचप्रमाणे नाविन्यता…

देशाला, देशातील नागरिकांच्या आकांक्षांना नवउभारी देणारा अर्थसंकल्प : देवेंद्र फडणवीस

मुंबई : आत्मनिर्भर पॅकेजच्या माध्यमातून कोविडच्या संकटकाळात अनेक पॅकेज जाहीर केलेले असताना सुद्धा आज केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प कोरोना संकटाला संधीत परावर्तित करतानाच देश आणि देशातील नागरिकांच्या आकांक्षांना नवउभारी देण्याचा…

मुख्यमंत्री ठाकरेंनी हातात कागद न घेता अर्थसंकल्पवर ३० मिनिट बोलावं

मुंबई | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यानंतर आता अर्थसंकल्पेयातील तरतुदींवर देशभर चर्चा घडत आहेत. यापार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बजेटवर ३० मिनिटं बोलावं असं…
Don`t copy text!